Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....
बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...
घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...
लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...
तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..
तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...
रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...
माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...
आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे
आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा
- ARMY😪💥😪😪
{ यह msg मेरे दिल को छू गया तो मैंने सोचा आपसे share करूँ} 🌳 *वैचारिक आकलन*
एक पुत्र अपने पिता के विषय में उम्र के अलग-अलग पड़ाव पर क्या विचार रखता है....
*4 वर्ष :* मेरे पापा महान है ।
*6 वर्ष :* मेरे पापा सबकुछ जानते है, वे सबसे होशियार है।।
*10 वर्ष :* मेरे पापा अच्छे है, परन्तु गुस्से वाले है।
*12 वर्ष :* मैं जब छोटा था, तब मेरे पापा मेरे साथ अच्छा व्यवहार करते थे ।
*16 वर्ष :* मेरे पापा वर्तमान समय के साथ नही चलते, सच पूछो तो उनको कुछ भी ज्ञान ही नही है !
*18 वर्ष :* मेरे पापा दिनों दिन चिड़चिड़े और अव्यवहारिक होते जा रहे है।
*20 वर्ष :* ओहो... अब तो पापा के साथ रहना ही असहनीय हो गया है....मालुम नही मम्मी इनके साथ कैसे रह पाती है।
*25 वर्ष :* मेरे पापा हर बात में मेरा विरोध करते है, कौन जाने, कब वो दुनिया को समझ सकेंगे।
*30 वर्ष :* मेरे छोटे बेटे को सम्भालना मुश्किल होता जा रहा है... बचपन में मै अपने पापा से कितना डरता था ?
*40 वर्ष :* मेरे पापा ने मुझे कितने अनुशासन से पाला था, आजकल के लड़को में कोई अनुशासन और शिष्टाचार ही नही है।
*50 वर्ष :* मुझे आश्चर्य होता है, मेरे पापा ने कितनी मुश्किलें झेल कर हम चार भाई-बहनो को बड़ा किया, आजकल तो एक सन्तान को बड़ा करने में ही दम निकल जाता है।
*55 वर्ष :* मेरे पापा कितनी दूरदृष्टि वाले थे, उन्होंने हम सभी भाई-बहनो के लिये कितना व्यवस्थित आयोजन किया था, आज वृद्धावस्था में भी वे संयमपुर्वक जीवन जी सकते है।
*60 वर्ष :* मेरे पापा महान थे, वे जिन्दा रहे तब तक हम सभी का पूरा ख्याल रखा।
सच तो यह है की..... पापा ( पिता ) को अच्छी तरह समझने में पुरे 60 साल लग गये ।
कृपया आप अपने पापा को समझने में इतने वर्ष मत लगाना, समय से पहले समझ जाना।क्योंकि हमारे पिता हमारे बारे में कभी भी गलत विचार नही रखते सिर्फ हमारे विचार उनके प्रति गलत होते है जो हमे समय निकल जाने के बाद अहसास होता है।
अपने पिता का सम्मान करे और उनके विचार का सम्मान करें:-(💐🙏💐🌳🌿🌱☘🌴🔆🔱
तो फक्त १९ /२० वर्षाचा होता...कर्मठ मुस्लिम कुटुंबातून आला होता...शाळेत असल्यापासूनच अभिनयाचे भूत मानगुटीवर बसले होते....घरचे.... मुख्यतः वडील हे भूत उतरवण्यासाठी प्रयत्नशील होते....यामुळे वडिलांचे व त्याचे संबंध फार काही ठीक नव्हते....
त्याला अभ्यासातही फार काही विशेष रस नव्हता....वडिलांच्या जबरदस्तीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकत होता...
......आणि अशा परिस्थितीत त्याच्या आयुष्यात #परवीन आली....तीचं वय ३४ होतं...म्हणजे त्याच्यापेक्षा तब्बल १४ वर्षाने मोठी होती.....पाकिस्तानातून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकायला आली होती.....
दोघे एकमेकांत गुंतत गेले...तिला त्याच्यामधला दिग्दर्शक /अभिनेता लख्ख दिसत होता....ती त्याला प्रोत्साहन द्यायची...पुढे जाऊन त्याने परवीनशी लग्न केले...
.....परवीन पोटूशी असताना त्याला एन्एसडी दिल्लीला अभिनयाचे शिक्षण घेण्याची संधी चालून आली....
त्याने दिल्ली गाठली....अभिनयाच्या वेडापाई म्हणा किंवा दिल्लीच्या वातावरणामुळे म्हणा परवीनला पूर्णपणे विसरला....परवीन बाळंत झाली....मुलगी झाली....#हिबा....आपल्या लेकीला पाहायलाही तो आला नाही...
अखेर वाट पाहून परवीन पाकिस्तानला निघून गेली....
व पुढे लेकीला घेऊन लंडनला....
लेक जन्मल्यापासून पुढची बारा वर्षे त्याने आपल्या लेकीचे तोंडही पाहिलेले नसते....की साधी विचारपूसही केली नाही...
पुढे त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते....#रत्ना....!
_____________
ज्या बापाला त्यानेच जन्माला घातलेल्या पोरीचे तोंड देखील पाहायची इच्छा झाली नाही...ती व तिची आई कशा परिस्थितीत राहातायत...याची काळजी वाटली नाही...बारा वर्षात कधी विचारपूस केली नाही.....बारा वर्षानंतर एकदा दोनदाच आपल्या लेकीला भेटला....
त्याच माणसाला आज भारतात / मुंबईत आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटतीय...!!
खरंच....किती ढोंगी माणूस आहेस तू #नसिर.....!!
प्रसाद राजन् क्षीरसागर
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
आयुष्य एक लढाई...
कोणासाठी लढतो माहीत नाही,
का लढतो माहीत नाही,
ज्याकोणासाठी लढतो,ज्या व्यक्तीसाठी दुःख असून हसत असतो,त्याला त्याच काही वाटत नाही,
पण आपण मात्र लढत असतो,
हसा दूसऱ्यांसाठी खोटं खोटं😄
लढा त्याच्यामाईला... काय ते पण. लक्षात ठेवतील आपल्याला...💐*असंच आपलं सहज*😅
देवाधिपती .. ज्या वेळी स्त्री ची निर्मिती करत होते.....त्या वेळी त्यांना खूप वेळ लागला..
आज सहावा दिवस होता,... आणि स्त्री ची निर्मिती अद्याप बाकी होती...
म्हणून देवदूता ने विचारले....
देवा !
आपणांस इतका वेळ का लागत आहे ?.......
देवा ने उत्तर दिले~
इतके सारे गुण धर्म (specifications)
आहेत की जे ह्या निर्मिती साठी जरूरी आहेत.......
👉 ही प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीला
सामोरी जाते...... !
👉 ही आपल्या सर्व मुलांना सारखेच
वाढवते.., आणि आनंदी ठेवते....!
👉 आपल्याच प्रेमाने... पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव भरून टाकते..... !
👉 तिच्यामध्ये सर्वात मोठा गुणधर्म असा आहे की..... आजारी पडली तरी स्वतःची काळजी स्वतःच घेते.... आणि तरीही
18 तास काम करू शकते... !...
देवदूत चकित झाला., आणि आश्चर्याने.. त्याने
विचारले.. ~ देवा. ! हे सर्व ...
दोन हातांनी करणे शक्य आहे .. ?...
देववधिपती बोलला ~
ही एक खास निर्मिती आहे.. !
देवदूत जवळ जातो....
स्त्रीला हात लावून, म्हणतो..~
देवा.... ही खूप बहुत नाजूक आहे... !
देवाधिपती ~ हो... ही खूप नाजूक आहे..,
पण ... हीला खूप मजबूत बनविले आहे.. !..
👉 तिच्यामध्ये प्रत्येक परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे....!
देवदूता ने विचारले ~
ही विचार सुद्धा करू शकते का... ?
देवाने उत्तर दिले. ~
👉 ती विचार करू शकते,आणि मजबूत होऊन त्यांचा मुकाबला ही करू शकते..!
देवदूता ने जवळ जाऊन ...स्त्रीच्या गालाला हात लावला, आणि बोलला ..
....~ देवा गाल तर ओले आहेत .. !
कदाचित ह्यामध्ये चुक राहीली आहे.. !
देवाधिपती बोलले..ह्यात काहीही चुक नाही ....!
हे तीचे अश्रू आहेत..... !
देवदूत ~ अश्रू कशासाठी ?
देव बोलले ~
ही सुद्धा हीची ताकद आहे.. !
अश्रू......तिला तक्रार करायची आहे.. ,
प्रेम दाखवायचे आहे,...आपले एकटेपणदूर करायचा एक मार्ग आहे..!
देवदूत ~ देवा ! ही
आपली निर्मिती अदभुत आहे.. !
आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे.. !
आपण महान आहात.. !
देवाधिपती बोलले ~
ही स्त्री रूपी निर्मिती अदभुत आहे !
ही प्रत्येक पुरुषाची ताकद आहे.., जी
त्याला प्रोत्साहित करते.. !
सर्वांना आनंदीस पाहून ही सुद्धा आनंदी राहते...!
सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते!
तिला जे पाहिजे ते ती ...
लढून सुद्धा घेऊ शकते...!
तिच्या प्रेमात काही अटी नसतात.. !
तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा ....
आपलेच तिला धोका देतात...!
परंतु .. प्रत्येक परिस्थितीत...
जुळवून घेण्याची तीची तयारी असते.. !
देवदूत ~ देवाधिपती.... !
आपली निर्मिती अद्वितीय आहे...संपूर्ण आहे..!
भगवान बोलले ~ अद्वितीय नाही...
तिच्यात ही एक त्रुटी आहे.. !
ती आपली महत्वत्ता' विसरून जाते....!
~ सर्व आदरणीय महिलांना समर्पित...ही आमची आई , पत्नी, मित्र, बहीण, मुलगी, सहकारी असते... त्या सर्व महिलांना आमचे त्रिवार वंदन........
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Dedicated to all beautiful Ladies. 🌶 🍧 🍰
*आठवणी* ह्या नेहमीच *अविस्मरणीय* असतात.
*काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो*
*काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो*
*हीच आयुष्याची गंमत आहे*
💐 शुभ प्रभात 💐
केरळ मध्ये या प्रचंड पावसात हिंदूंची मंदिरे बुडाली,
मुस्लिमांच्या मशिदी बुडाल्या,
ख्रिश्चनांच्या चर्च बुडाली,
सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे पाण्यात बुडाली
सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने संकट निवारणासाठी प्रार्थना केल्या...
कोणते देव मदतीला आले की नाही हे माहीत नाही
पण तेच गणवेशातील पोलीस,सुरक्षा दले, आणि सैन्य देवासारखे धावून आले......
ज्यांच्यावर जमावाचा गैरफायदा घेऊन दगडफेक केली जाते🙏🏻
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....
बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...
घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...
लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...
तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..
तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...
रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...
माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...
आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे
आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
खरच सैनिकाचा आदर असेल तर पुढे पाठवा
- ARMY😪💥😪😪
१५ पैशाचं *पोस्ट कार्ड*
खुशाली *कळवत होतं*
अर्धं लिहिलेलं कार्ड
*रडायला* लावत होतं....
एक रुपया सुट्टा घेऊन
*एसटीडीच्या लाईनमध्ये* उभा रहात होतो
फोन लागला की...
*मन भरुन* येत होतं.
whatsapp वर आता
२४ तास संपर्कात राहातोय.
ना ती *ओढ* आहे....
ना ती *हुरहुर* आहे.
काळ बदलला बदलली साधने
मी अजूनही *जिव्हाळा* शोधतच आहे.
१५ हजाराच्या मोबाईलला
*१५ पैशाची सर नाही...*
अजून काय काय बदलेल..
पण
ते दिवस.. ती माया...ती आपुलकी
*पुन्हा कधीच* मिळणार नाही....
पुन्हा कधीच *मिळणार नाही.*
👌👌👌👌👌
😜padh k rona mt 😋
😢 😘* 👇
जब बचपन था, तो जवानी एक सपना था...
जब जवान हुए, तो बचपन एक ज़माना था... !!
जब घर में रहते थे, आज़ादी अच्छी लगती थी...
आज आज़ादी है, फिर भी घर जाने की जल्दी रहती है... !!
कभी होटल में जाना पिज़्ज़ा, बर्गर खाना पसंद था...
आज घर पर आना और माँ के हाथ का खाना पसंद है... !!!
स्कूल में जिनके साथ झगड़ते थे, आज उनको ही इंटरनेट और वाट् सप व फेसबुक पे तलाशते है... !!
ख़ुशी किसमे होतीं है, ये पता अब चला है...
बचपन क्या था, इसका एहसास अब हुआ है...
काश बदल सकते हम ज़िंदगी के कुछ साल..
.काश जी सकते हम, ज़िंदगी फिर एक बार...!!
👘 जब हम अपने शर्ट में हाथ छुपाते थे और लोगों से कहते फिरते थे देखो मैंने अपने हाथ जादू से गायब कर दिए
|🌀🌀
✏जब हमारे पास चार रंगों से लिखने वाली एक पेन हुआ करती थी और हम सभी बटनों को एक साथ दबाने की कोशिश किया करते थे |❤💚💙💜
👻 जब हम दरवाज़े के पीछे छुपते थे ताकि अगर कोई आये तो उसे डरा सके..👥
🚤🛥जाने कहां खो गई वो बचपन की अमीरी जब पानी में हमारे भी जहाज चला करते थे🛶⛵और आसमान मे हवाई जहाज....
👀जब आँख बंद कर सोने का नाटक करते
थे ताकि कोई हमें गोद में उठा के बिस्तर तक पहुचा दे |
🚲सोचा करते थे की ये चाँद हमारी साइकिल के पीछे पीछे क्यों चल रहा हैं |🌙🚲
🔦💡लाईट के On/Off वाले स्विच को बीच में
अटकाने की कोशिश किया करते थे |
🍏🍎🍉🍑🍈 फल के बीज को इस डर से नहीं खाते थे की कहीं हमारे पेट में पेड़ न उग जाए |
🍰🎂🍧🏆🎉🎁 बर्थडे सिर्फ इसलिए मनाते थे
ताकि ढेर सारे गिफ्ट मिले |
🔆फ्रिज को धीरे से बंद करके ये जानने की कोशिश करते थे की इसकी लाइट कब बंद होती हैं |
🎭 सच , बचपन में सोचते थे कि हम बड़े
क्यों नहीं हो रहे ?
और अब सोचते है हम बड़े क्यों हो गए ?⚡⚡
🎒🎐ये दौलत भी ले लो.. ये शोहरत भी ले लो💕
भले छीन लो मुझसे मेरी जवानी...
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन ....☔बचपन की जवानी....
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी.. 🌊🌊🌊
..............
एक बात बोलु
इनकार मत करना
ये *msg* जीतने लोगों को *send* करो
जो इस *msg* को पढेगा
उसको उसका बचपन जरुर याद आयेगा.
क्या पता वो आपकी वजह से अपने बचपन में चला जाए. चाहे कुछ देर के लिए ही सही।
और ये आपकी तरफ से उसको सबसे अच्छा गिफ्ट हो.... ।
Special Doston Ko Snd Kro...
Dear Parents,
Spend maximum time with your daughter/(s)
Here is why?
Cute Letter from a newly married girl to her mother.
Dear mom,
Like every normal girl, I was excited about marriage right from my childhood days. I never thought beyond the time that I would spend happily with my prince charming.
But today when I am married, I realize that marriage is not all roses. It’s not just about being with your beloved and having a gala time. There is so much more to it. It comes with its own share of responsibilities, duties, sacrifices and compromises.
I can’t wake up anytime I want to.
I am expected to be up and ready before everyone else in the family.
I can’t laze around in my pyjamas throughout the day.
I am expected to be presentable every time.
I can’t just go out anytime I want to.
I am expected to be sensitive to the needs of the family.
I just can’t hit the bed anytime I want to.
I am expected to be active and around the family.
I can’t expect to be treated like a princess but am supposed to take care of everyone else in the family.
And then I think to myself, ‘why did I get married at all?’ I was happier with you, mom. Sometimes I think of coming back to you and getting pampered again.
I want to come home to my favourite food cooked by you every evening after a nice outing with friends. I want to sleep on your laps like I have no worry in this world. But then I suddenly realize, had you not got married and made such sacrifices in your life, I wouldn’t have had so many wonderful memories to hang on to. And suddenly, the purpose of all this becomes clear- to return the same comfort, peace and happiness to my new family that I got from you.
And I am sure that as time would pass, I would start loving this life equally as you do. Thank you mom for all the sacrifices and compromises you made. They give me the strength to do the same. Love you.
It's an excellent article for all daughters
Do not forget to Share with ladies... respect all ladies and girls beside u as they make the world beautiful for u to live in.
Daughters are like music in the house..
When she speaks,
Speaks without a break
& everyone says,
"Be quiet for a while "
When she is silent,
mother says,
" Are you sick"
Father says,
"Why there is no noise in the house"
and when she is married, all says,
"We feel as there's no light in the house"
She is the real non stop music..
Dedicated to emotional, cute, pretty, sweet & sincere girls
That's You..
That's a Girl,..
Share with your mother sister wife daughter & last but not the least all your friends who have girls. #
मृत्यू "वर छान कविता..!
👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा
🙆 मी काय विसरलो ??? 🙆
घरात टी वी आला,
मी वाचन विसरलो।
दारात गाडी आली,
मी चालणे विसरलो|
हातात मोबाईल आला,
मी पत्रलेखन विसरलो!
कॅलक्युलेटर वापरामुळे,
पाढेच म्हणणे विसरलो।
एसी च्या संगतीने,
झाडाखालचा गारवा विसरलो।
शहरात राहील्यामुळे,
मातीचा वास विसरलो।
बँकखाती संभाळताना,
पैशाची किंमत विसरलो।
बिभत्स चित्रामुळे,
सौंदर्य पहाणे विसरलो।
कृत्रिम सेंटच्या वासाने,
फ़ुलांचा सुगंध विसरलो।
फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
तृप्तीची ढेकर विसरलो।
स्वार्थी नाती जपल्यामुळे,
खरे प्रेम करणे विसरलो।
क्षणीक सुखाच्या लोभात,
सत्कर्मातला आनंद विसरलो।
सतत धावत असताना,
क्षणभर थांबणं विसरलो।
WhatsApp आल्यापासून,
सुखाने झोपणेही विसरलो !!!!!
👌 ✳आयुष्य✳👌
👍👍👍👍👍👍👍👍👍
एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...
चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....
👨वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩 आणी नविन आईत🙎 काही फरक वाटतो का..?
👦मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...
वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल
👨वडील: कस...काय !
👦मुलगा: माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲☺
"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔
हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢
👬*** मित्रांनो...***👭
👩आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶
आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...
आणी...!
आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.
माणुस मोठा होतो👨 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒
वडील विचारतात... किती कमवलस...?👨
बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸
मुलगा विचारतो... काय आणल...?👱
आणी आई विचारते...👩
"सकाळ पासुन काही खाल्लस...?"🤔
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
I Love U Mom
😘😘😘
"हॅलो बाबा..विकास बोलतोय..आज रात्री ८ वाजता तुम्ही आणि आई तयार राहा..आपण बाहेर जातोय आज जेवायला.मी ऑफिस मधून निघताना तुम्हाला कॉल करतो..दोघेही तयार राहा.."-विकासने फोन ठेवला...पण विकासाच्या बाबांच्या लक्षात येईना कि आज अचानक हा बाहेर जेवायला जायचा बेत विकासनी काय म्हणून ठरवला असेल ? विकासचे आई बाबा दोघेही त्यांनी सांगितलेल्या वेळेला तयार होतेच.विकासनी त्या दोघांनाही पिक-अप केलं आणि एका आलिशान हॉटेल मध्ये घेऊन गेला..
"आई..बाबा..आज तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही हवं ते मागवायचं..आणि हो..किमतीचा "कॉलम" अजिबात बघायचा नाही..एवढे वर्ष खूप मन मारलंत..आज मात्र तसं अजिबात चालणार नाही..बिन्धास तुम्हाला जे हवं ते मागवा...आई तू पण ग.."-विकास बोलत होता..
"अरे पण काय झालंय काय अचानक...काय प्रमोशन वगैरे झालंय का ? आज राजा एवढा उदार का बरं झालाय ?" - विकासाच्या आईला देखील कळेना आज नक्की काय झालंय काय..
"ते नंतर सांगतो..घरी गेल्यावर..आता फक्त जेवण..तुमच्या आवडीचं ..नंतर बाबा ना आवडतं ते खास कोकोनट आईस्क्रीम.."- विकास भलताच खुशीत होता हे उघड होतं..जेवणं झाली...आईस्क्रीम झालं..मंडळी घरी आली..हात पाय तोंड धुवून तिघेही एकत्र बसले..विकास आता त्याच्या खुशीत असण्याचं नेमकं कारण सांगणार होता..
"आई बाबा..आता सांगतो कि मी तुम्हाला आज बाहेर का घेऊन गेलो ते..त्याचं झालं असं कि मागच्या महिन्यात,ऐन गणपती यायच्या आधी, माझ्या एका मित्राचे वडील गेले..हार्ट अटॅक ने..हा माझा मित्र त्याच्या वडिलांशी तसं फार काही चांगले संबंध ठेवून नव्हता..आता मला म्हणतो कसा..' कि वडील गेले..आता पितृ पक्ष चालू झालाय..वडिलांच्या नावचं 'पान' ठेवतो..'
तेव्हा माझ्या मनात आलं..वडील जिवंत असताना कधी हा माझा मित्र त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलला नाही..त्यांना काय हवं नको कधी विचारलं नाही..कधी प्रेमाने त्यांची चौकशी केली नाही..आज बाप मेल्यावर त्यांच्या नावाने हा पान वाढायचा फार्स कशासाठी मग ? त्यांच्या नावाने आता देवळं-मंदिरांमध्ये देणग्या देत फिरतोय..तुम्हाला माहित आहे कि मला ह्या असल्या कुठल्याही गोष्टी कधीच पटल्या नाहीत..कावळ्याने चोच लावल्यावर आत्मा तृप्त झाला म्हणे..आपल्या पोराने आपल्याशी चार प्रेमाचे शब्द बोलावेत ह्यासाठी जो बाप आसुसत होता..तो आता कावळ्याच्या एका चोच लावल्याने तृप्त कसा काय होणारे ?
आज मला हे जाणवलं कि घरात आई-वडील दोघेही ठणठणीत असणं हीच मुळात किती आनंदाची गोष्ट आहे..
आई..बाबा..तुम्ही जोपर्यंत आहात माझ्या आयुष्यात तो पर्यंत सगळी मजा आहे हो..तुमच्या पश्चात मी कावळ्याला पान वाढणं वगैरे हे असले काहीही प्रकार करणार नाहीये..पण आज तुम्ही दोघेही ठणठणीत आहात..तुम्हाला खाण्या-पिण्याचं कसलंही बंधन सुदैवाने नाहीये..म्हणून आज तुम्हाला मी जेवायला घेऊन गेलो..आई-वडील दोघेही त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवतात हाच माझ्यासाठी "पितृपक्ष" आहे..."- विकास बोलायचा थांबला..तो कमालीचा गहिवरला होता..अर्थात विकासाचे आई-बाबांना सुद्धा कमालीचं भरून आलं होतं..
विकासनी आई-बाबांना घट्ट मिठी मारली...आपला मुलगा आता खऱ्या अर्थाने मोठा झाला, ह्याचा आनंद आई-बाबांसाठी काही वेगळाच असतो नाही ?..विकासाचे सगळे पितर मात्र,आज खऱ्या अर्थाने तृप्त झाले होते...
आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा
*नवरा म्हणजे समुद्राचा
*भरभक्कम काठ
*संसारात उभा राहतो
*पाय रोवून ताठ.
*कितीही येवो प्रपंच्यात
*दुःखाच्या लाटा
*तो मात्र शोधीत राहतो
*सुखाच्या वाटा.
*सर्वांच्या कल्याणा करता
*पोटतिडकीने बोलत राहतो
*न पेलणारं ओझं सुद्धा
*डोक्यावर घेऊन चालत राहतो.
*कधी कधी बायकोलाही
*त्याचं दुःख कळत नसतं
*आतल्या आत त्याचं मन
*मशाली सारखं जळत असतं.
*नवरा आपल्या दुःखाचं
*कधीच प्रदर्शन मांडत नाही
*खूप काही बोलावसं वाटतं
*पण कुणाला सांगत नाही.
*बायकोचं मन हळवं आहे
*याची नवऱ्याला जाणीव असते
*दुःख समजून न घेण्याची
*अनेक बायकात उणीव असते.
*सारं काही कळत असून
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
*वेदनांना काळजात दाबून
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात.
*सगळ्यांच्या आवडी जपता जपता
*मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो ll
इकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll
त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
*दारू गोळा भरू नका ...
उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला.. मन भरुन आलं, पापण्या जङावल्या… ⬇ प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे…मुलींनो,
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
५. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
६. तुम्हाला तुमची आई प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
७. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ‘ मनातलं ओळखून दाखव बरं ‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
८. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.
९. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा .
😋😋😋😋😋😋😋😋💪💪💪💪💪💪💪💪
ही कविता नसून औषध आहे:
डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी
माणूस काय करतो ?
कुढतो जास्त ,
अन रडतो कमी !
म्हणून त्याचं हृदय ,
धडधडत असतं नेहमी !
बोलणं कमी झाल्यामुळे ,
प्रश्न निर्माण झालेत !
सारं काही असूनही ,
एकलकोंडे झालेत !
भावनांचा कोंडमारा ,
होऊ देऊ नका !
हसणं आणि रडणं ,
दाबून ठेऊ नका !
आपल्या माणसांजवळ ,
व्यक्त झालं पाहिजे !
खरं खरं दुःख सांगून ,
मोकळं रडलं पाहिजे !
हसण्याने , रडण्याने ,
दबाव होतो कमी !
भावनांचा निचरा ,
ही Fresh होण्याची हमी !
कुणाशी तरी बोला म्हणजे ,
हलकं हलकं वाटेल !
दुःख जरी असलं तरी ,
मस्त जगावं वाटेल !
येऊद्यानं कंठ दाटून ,
काय फरक पडतो ?
आपल्या माणसाजवळच,
गळ्यात पडून रडतो !
आपली माणसं , आपली माणसं ,
बाजारात मिळत नसतात !
नाती-गोती जपून ती ,
निर्माण करावी लागतात !
भौतिक साधनं जमवू नका ,
आपली माणसं जमवा !
नाहीतर तुम्ही गरीब आहात ,
कितीही संपत्ती कमवा !
हाय , हॅलो चे मित्र बाबा ,
काही कामाचे नसतात !
तुझी पाठ वळली की
कुत्सितपणे हसतात !
हसण्यासाठी , रडण्यासाठी ,
माणसं जपून ठेव !
नाहीतर मग घरात एखादा ,
" रोबोट "तरी आणून ठेव !
रोबोटच्याच गळ्यात पडून ,
हसत जा , रडत जा !
शांत झोप येण्यासाठी ,
दररोज गोळ्या घेत जा !
दुःख उरात दाबून वेड्या ,
झोप येत नसते !
हसत खेळत जगण्यासाठी
माणसांचीच गरज असते ,
इथून पुढे भिशी कर ,
हसण्याची अन रडण्याची !
हीच खरी औषधं आहेत ,
डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!
......वरील कवितेचे कवी माहीत नाही .....
जगणे म्हटले तर खूप अवघड
म्हटले तर सोपे आणि सहज
छोटे छोटे प्रसंग सांगतात सत्य - असत्य
म्हटले तर शिकवण नाहीतर नुसतीच वण वण
कोणीतरी लिहिली
अन मला पाठवली
मला भावली आणि त्याहून जास्त पटली
आप्तेष्टांची काळजी वाटली म्हणून फॉरवर्ड केली🌞
Important message!
Read Carefully!
* Share to all *
Warning
Warning A mother killed her 4 children, accidentally
The children refused to drink cough syrup. So she mixed the syrup in milk .He gave milk to children. Children
Went to sleep after drinking the milk.
After examining the clinical trials, all 4 of them were killed in the bed, proving that it was a vicious and deadly death because it was composed of milk for cough.
The mother said that she killed children with her own hand.she is
Psychologically disturbed.
Avoid drinking medicine in the milk.
* Not only cough syrup *, * Do not drink any chemical additives in milk *
* It will become poisonous *
* So do not do that *
बायको सतत आईवर आरोप करत होती..........
आणि
नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...
पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती
ती जोरजोरात ओरडून सांगत होती
"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"
गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..
तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..
पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली
आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....
कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??
तेव्हा पति ने उत्तर दिले
त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले
पति ने पत्नी ला सांगितले..
"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले
आई रोज रानात दिवस भर कष्ट करून पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.
आई एका ताटात भाकर वाढायची
आणि
रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची
माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.
मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो
आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.
आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं
आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो
पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,
ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..
तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.
मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔
हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.
ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻
No
या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले*. 😥😥😥
*प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...
*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते*....
*आई*
*मला क्षमा कर🙏*
आईला पाहिलं का . . . .
आईला बघायचं आहे . . . . . . . .
आई कुठं गेली . . .
*वय - दोन वर्ष*
आई . . .कुठे आहेस ? ?
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा टाटा
मला तुझी आठवण येते शाळेत
*वय - चार वर्ष*
मम्मा . . . .
लव यू
आज टिफिन मध्ये काय आहे ?
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
*वय - आठ वर्ष*
बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
*वय - बारा वर्षे*
आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
*वय - चौदा वर्ष*
काय ग आई
समझ ना . . . .
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउ दे म्हणून
*वय - आठरा वर्ष*
काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
*वय - बावीस वर्षे*
आई . . . आई. .
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
*वय - पंचवीस वर्षे*
आई . . . . ती माझी पत्नी आहे
तू समजून घेना . . .
तू तुझी मानसिकता बदल
*वय - अठावीस वर्षे*
आई . . . . ती पण एक आई आहे
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
*वय - तीस वर्ष*
आणि त्या नंतर . . . .
आईला कधी विचारलं नाही . .
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही
आई तर आजपण तीच आहे . . .
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . .
नंतर एक दिवस. . . . .
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ?
बोल ना . . .
पण आई नाही बोलत. . . .
कारण ती कायमची गप्प झाली होती
*वय - पन्नास वर्षे*
ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदलावं समजू शकली नाही . .
करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे . . . .ती बिचारी तर शेवट पर्यंत प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....
आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢
आई बाबांची सेवा करा
त्यांच्यासारखे दैवत नाही
*आपण ना जन्मदाता ब्रह्मा पाहीला,*
*ना आपण पोषण करता विष्णु पाहीला.*
*ना आपण दु:खाचा अंत करणारा शंकर पाहीला*
*पण हे तिन्ही गुण ज्यांच्यात आहेत ते नक्कीच आज जवळ आहेत त्यांची सेवा करा*🙏
आणि एक विनंती प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात विसरलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल...ते ही तुमच्यामुळे...🙏🙏🙏
नेत्याची आलिशान कार सिग्नल जवळ थांबली तेव्हा झेंडा विकणारा छोटा मुलगा कार जवळ आला परंतु नेत्याने झेंडा विकत घेतला तर नाहीच पण ताड्कन त्या मुलाला म्हणाला .....
" कधी पेपर, कधी रुमाल, कधी खेळणी ..... काय... काय विकत नाही तुम्ही ?"
मुलाने निरागसपणे ऊत्तर दिले .....
*" देश,...! "*🇮🇳
एक बोधकथा!
एकदा एक गाय जंगलात चरण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात तिला तिच्याकडे एक वाघ धावत येताना दिसला. ती मागे वळली आणि पळू लागली, कारण कोणत्याही क्षणी वाघाचे पंजे तिच्यामध्ये घुसले असते. गायीने हताशपणे पळून जाण्यासाठी इकडे तिकडे पाहिले आणि शेवटी तिला एक उथळ तलाव दिसला. वाघाच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी तिने तळ्यात उडी मारली आणि पाठलागच्या तावात वाघानेही तिच्यावर उडी घेतली.
त्या दोघांसाठी आश्चर्य म्हणजे तलाव अत्यंत उथळ होता पण तो चिखलाने खोलवर भरलेला होता. एकमेकांच्या झटापटीनंतर गाय आणि वाघास आढळले की त्यांच्यामध्ये थोडेच अंतर उरलेले आहे. पण ते चिखलात खोलवर रुतले आहेत. दोघांचे पाण्यावर डोके होते पण जरी त्यांनी खूप धडपड करूनही ते स्वत:ला मुक्त करू शकले नाहीत.
वाघ वारंवार गायीकडे पाहून गुरगुरत डरकाळ्या फोडत म्हणाला, *"माझे दात तुझ्या हाडांत रुतण्यास शिवशिवत आहेत!"*
तो क्रोधाने पेटला पण लवकरच त्याला सुटकेचा मार्ग न सापडल्याने असहाय्य वाटू लागले.
वाघ स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडताना पाहून गाय विचारपूर्वक हसली आणि तीने वाघाला विचारले, *"तुला मालक आहे कां?"*
वाघ तिरस्काराने प्रत्युत्तर दिले, *"मी जंगलाचा राजा आहे. मला मालक आहे कां म्हणून तू मला कां विचारतेस? मी स्वत:च या जंगलाचा स्वामी आहे!"*
गाय म्हणाली, *"तू जंगलचा राजा असशील, पण इथे तुझी सर्व शक्ती तुझे जीवन वाचवण्यात अपयशी ठरली आहे."*
*"आणि तुझ्याबद्दल काय?"* वाघ उत्तरला. *"तू पण इथेच या चिखलात मरणार आहेस!"*
गाय हळूवार हसली आणि म्हणाली, *"नाही, मी मरणार नाही!"*
*"मी जंगलचा राजा असूनसुद्धा या चिखलातून मुक्त होऊ शकत नाही"*, वाघाने फटकारले, *"मग तू तर एक सामान्य गाय आहेस, तुझे काय?"*
गायीने नम्रपणे उत्तर दिले, *"मी या चिखलपासून स्वत:ला मुक्त करू शकत नाही, पण माझा धनी तर ते करू शकतो. सूर्य मावळतीला आल्यानंतर जेंव्हा मी घरी नाही हे पाहून तो मला शोधत येईल. एकदा कां मी त्याला सापडले की, तो मला सोडवून मला आनंदाने त्याच्या घरी घेऊन जाईल!"*
वाघ गप्प झाला आणि शांतपणे गायीला न्याहळत राहिला.
लवकरच सूर्यास्त झाला तसा गायीच्या मालकाचे आगमन झाले. त्याने ताबडतोब झालेली परिस्थिती ओळखली आणि गायीला चिखलातून काढून सुरक्षित घराकडे नेले. घराकडे जात असताना, गाय आणि मालक दोघेही एकमेकांबद्दल कृतज्ञ होते आणि वाघांची दया येऊन त्याला वाचविता आले असते तर त्यांना आनंदच झाला असता.
*येथे गाय एक आत्मसमर्पणशील हृदयाचे प्रतिनिधित्व करते, वाघ एका अहंकारी मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि मालक गुरुचे प्रतिनिधित्व करतो. चिखल जगाचे प्रतिनिधित्व करते आणि पाठलाग आपले अस्तित्व राखण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो.*
बोध:
स्वतंत्र असणे आणि कोणावरही अवलंबून न राहणे हे उत्तमच आहे. परंतु हे खूपच टोकापर्यंत ताणू नका ...
आपल्याला नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींची / जोडीदाराची / प्रशिक्षकांची / गुरुंची आणि गुरु समान सर्व बंधू-भगिणींची आवश्यकता असते; जे नेहमी आपल्यावर जेष्ठत्वाने लक्ष ठेवत असतात ...
याचा अर्थ असा नाही की; आपण कमजोर आहाेत ! फक्त त्यांच्या सहकार्याने आपण आणखी मजबूत होऊ शकताे इतकेच !
" सर, एक कपभर दुध मिळेल का?"
सहा महिन्यांच्या बाळाच्या आईने
थ्री-स्टार हॉटेलच्या मँनेजरला विचारले....
पिकनिकदरम्यान ती या हॉटेल मध्ये मुक्कामाला होती.
मँनेजर : "हो.... शंभर रुपये लागतील..."
आई : ठीक आहे.द्या.
पुढे प्रवासात बाळाला पुन्हा भुक लागली.त्या आईने एका शेतातील झोपडी समोर गाडी थांबवली....
तेथुन दुध घेऊन मुलाला शांत केले. दुधाचे पैसे विचारले...
शेतकरी दादा बोलला, "मुली...... मला मुलगी व नातू आहे तू माझ्या मूली सारखी आहे दुधाचे पैसे देवु नको. उलट रस्त्यात लागणार असेल तर आणखी घेऊन जा....."
आता त्या मातेला डोक्यात एक प्रश्न पुन्ह:पुन्हा येऊ लागला की, श्रीमंत कोण?
तो टोलेजंग थ्री स्टार हॉटेलवाला की
हा बळीराजा?
अन् तिच्या ओठावर एक शेर आला.......
"मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए .....
पर वक्त बीत रहा है
कागज के टुकडे कमाने के लिए ...
क्या करोगे इतना पैसा कमा कर ?
ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी
और ये मौत के फरीश्ते रिश्वत भी तो नहीं लेते...."
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मृत्यू "वर छान कविता..!
👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒
नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही !
बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही !
एक दुसर्यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !
नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात !
तुमच्याकडे मारुती असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात !
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मला आवडली कविता तुम्हाला आवडली तर शेअर करा
*रफू...*
एक मित्र भेटला परवा...
खूप जुना...
बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं...
नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर...
म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला.
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन.
तो मला म्हणाला,
_"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._
_काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._
_ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._
_आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._
_वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली..._
_त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच..._
_मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन..._
_तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'..._
_ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी..._
_नाही शिवू शकलो मी ते भोक..._
_नाही करु शकलो रफू..._
_नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छीद्र..._
*_माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...!_*
_गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत..._
_'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात..._
_म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे..._
_आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला..._
_यावेळी तू आपलं नातं *'रफू'* केलेलं पहायला..._
_त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला"._
सुन्न होऊन ऐकत होतो मी...
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला...
_'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो',_ चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे.
'तो' त्याने नकळत केलेल्या _'पापातून'_ अन् 'मी' नकळत दिलेल्या _'शापातून'_ ऊतराई होऊ बघत होतो...
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो...
दोघं मिळून एक नातं, नव्याने *'रफू'* करू पाहत होतो!
तात्पर्य: सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबदांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थींतीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका....
Forwarded...
बापमाणुस👏👏👏
स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी असो की ठसनी !
जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहीजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या चोरून मूलांना पैसे पुरविते , साहजिकच मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत, व जन्मापासून तिच्या सहवासात असतात.
*बऱ्याच परीवारात मुलं तरुण झाले, की बापाशी बोलत नाहीत.*
त्यांना जे मागायचं ते आईमार्फत वडिलांना निरोप पुरवितात, आईशी मनमोकळे पणाने बोलतात, तीला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात.
काही माताच मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात. पण *जास्तीत जास्त महिला यापासून पतींना दूर ठेवतात.* मुलांच्या वाईट सवयी व झालेल्या छोट्या मोठ्या चूका लपवितात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं मग भरकटतात, बिघडतात.
आईचं मुलावर नितांत प्रेम असावं पण ते आंधळं प्रेम असू नये .
की ज्या प्रेमाने मुलांचं आयुष्य बर्बाद होईल.
मुलं विस वर्षाची झाली की, आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा! आणि ते साहजिक आहे पण या कौतुकासमवेत त्या आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात.
ते काही बोलले तर मधेच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलावर बापाचा वचक राहत नाही .
*मुलांना आई चांगली वाटते अन् बाप वैरी वाटायला लागतो.*
वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो . मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशाली,नीतीवान ,शीलवान ,बलवान बनावे . चांगल्या लोकांमधे उठावे बसावे , सर्वाचा त्यांनी मानसन्मान करावा , अशा कितीतरी मानवी जिवन जगण्याच्या गोष्टी त्यांनी अचूकपणे कराव्या ,
यासाठी बाप मुलांना सतत रागावत असतो, टोकत असतो,
मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो,
मुलाच्या हातून काही चूकीचं घडू नये असं बापाला वाटते म्हणून तो आपल्या मुलांचे फालतू लाड करीत नाही.
पण याचा कुठेच सकारात्मक विचार होत नाही .
*बापाचे गोडवे कुठेच गायले जात नाहीत*
अशा परीस्थीतीत माणूस खिन्न होतो , त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही .
*ती असं कधीच म्हणणार नाही की, "बाऴा,तुझे वडिल तुला तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागावतात.ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात, तुझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही असं तर होत नाही ना ?"
उलट ,अनेक आई म्हणतात (मुलांच्या समोरच )" बस करा, तुम्हाला माझी मुलंच दिसतात का नेहमी बोलायला , घरात आले की सुरु होतो, तुम्हाला तर काहीच कळत नाही, मुलं मोठी झाली आता, त्याचे मित्र बनायला पाहीजे तुम्ही, पण नाही... लेकरांत जिवच नाही ना तुमचा ! कधीतरी प्रेमानं बोललेत का तुम्ही त्याच्याशी...
अशाप्रकारे ,आई नवऱ्याचा मुलांसमोर पाणउतारा करते. आणि मीच तुला समजून घेते, मीच तुझ्यावर अलोट प्रेम करते, मीच सर्व काही करते, असा मात्रुत्वाच्या प्रेमाचा व श्रेष्ठत्वाचा आव आणते.*
*साहजिकच असे सतत हँमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात.*
*म्हणून वेळेचं भान ठेवा.प्रपंच ही फार समजून उमजून करायची गोष्ट आहे*
*मुलांना सुसंस्कार देणे हे आईचेच काम आहे पण त्यांना घडवतांना बापाचाही सहभाग आणि धाक असायलाच हवा.*
*कायम लक्षात ठेवा...लहानपणी बापाचा हात धरला, तर मोठेपणी कोणाचेही पाय धरायची वेळ येत नाही*
*बाप हाच बापमाणुस असतो... त्याला बापडा बनवु नका.
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
✍🏻✍🏻
*एक सेठ और सेठानी प्रतिदिन प्रवचन के लिए व्याख्यान में जाते थे।*
*सेठ के घर एक पिंजरे में तोता पाला हुआ था।तोता एक दिन पूछता है- सेठ जी! आप रोज कहाँ जाते हैं?*
*सेठ बोला- व्याख्यान में प्रवचन सुनने जाते हैं।*
*तोता कहता है- सेठ जी! साधु-साध्वी से एक बात पूछना,कि मैं आजाद कब होऊंगा?*
*सेठ प्रवचन खत्म होने के बाद मुनिश्री से पूछता है- महाराज! हमारे घर में जो तोता है, उसने पूछा है कि वो आजाद कब होगा ?*
*मुनिश्री ऐसा सुनते ही बेहोश होकर गिर जाते हैं।*
*सेठ मुनिश्री की ऐसी हालत देख कर चुप-चाप वहाँ से निकल जाता है।*
*घर आते ही तोता सेठ से पूछता है- सेठ जी! मनिश्री ने क्या कहा?*
*सेठ कहता है- तेरी किस्मत ही खराब है, कि तेरी आजादी का प्रश्न पूछते ही मुनिश्री बेहोश हो गए।*
*तोता कहता है- कोई बात नही सेठ जी! मैं सब समझ गया।*
*दूसरे दिन जब सेठ व्याख्यान के लिए जाने लगता है,तब तोता पिंजरे में जानबूझकर बेहोश होकर गिर जाता है।*
*सेठ उसे मरा हुआ मानकर जैसे ही उसे पिंजरे से बाहर निकालता है, तो वो उड़ जाता है।*
*व्याख्यान मे जाते ही मुनिश्री सेठ से पूछते हैं- कल आप उस तोते के बारे में पूछ रहे थे ना,अब वो कहाँ है ?*
*सेठ कहता है- हाँ मुनिश्री ! आज सुबह-सुबह वो जानबूझकर बेहोश हो गया। मैंने देखा कि वो मर गया है, इसलिये मैंने उसे जैसे ही बाहर निकाला तो वो उड़ गया।*
*तब मुनिश्री ने सेठ से कहा- देखो! तुम इतने समय से व्याख्यान सुनकर भी आज तक सांसारिक मोह-माया के पिंजरे में ही फंसे हुए हो,और उस तोते को देखो! बिना व्याख्यान में आये मेरा एक इशारा समझकर आजाद हो गया।*
*इस कहानी से हमें यह शिक्षा मिलती है कि हम प्रवचन सुनने तो जाते हैं और ज्ञान की बातें करते हैं या सुनते भी हैं, पर हम उसे भीतर नहीं उतारते हैं पर हमारा मन हमेशा सांसारिक बातों में ही उलझा रहता है।*
*व्याख्यान में भी हम सिर्फ उन बातों को ही पसंद करते हैं,जिसमें हमारा स्वार्थ सिद्ध होता है |जबकि हमे व्याख्यान में जाकर हमें सत्य को स्वीकार कर, आत्म कल्याण की बातों को महत्व देना चाहिये। और जिस असत्य, झूठ और अहंकार को हम धारण किये हुए हैं,उसे साहस के साथ मन से उतारकर सत्य को स्वीकार करना चाहिए , आचरण करना चाहिये। तभी अपनी आत्मा का कल्याण होगा।*
*लुगड्याची गोष्ट .*
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..
ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.
",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,
मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........
मग सावित्री असे का बरं बोलली?..........
तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........
आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....
बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............
पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........
लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,
कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......
सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........
लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.
बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.
त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .
त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं..
*सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!*
*आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या...*
*कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयांना शिक्षणाच महत्व पटू शकल मग त्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ... संविधानाव्दारे बाबासाहेबांनी त्यांना अधिष्ठान मिळवून दिल त्यांना हजारों वर्षा मंतर हक्काच स्थान प्राप्त झाल ज्यांच्या चिथावनी बहुजन शेण चिखल फेकत होता त्या सर्वांच्या पोरी आज शिकत आहेत . खेद एवढाच आहे या सर्वाना वाटत की नशीब बलवत्तर व देवाची कृपा झाल्याने हे स्थान मिळाल अस या अड़ाणी समाजाला वाटतं..!!*
♥♥♥♥♥♥♥♥
*कार्य करताना किती खोलवर विचार करावा लागतो.*
*र्हृदयस्पर्शी वाचणिय अर्थपुर्ण पोस्ट*
🙏🏻🙏
🌼🌼🌼🌼🌼🔴🌼🌼🌼🌼🌼
आयुष्याचा थोडक्यात हिशोब.
१००%आयुष्य--७०%आयुष्य =३०% आयुष्य
आपल्या आयुष्यात आपण ७०%गोष्टीचा उपभोगच घेत नाही किंवा ७०% गोष्टीचा आपण वापरच करत नाही.. कृपया पुढे वाचा...
जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपला सगळा पैसा बँकेत राहतो आणि तरीही जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नसतो...
प्रत्यक्षात जेव्हा आपण हे जग सोडून जातो तेव्हा आपल्याकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसा शिल्लक असतो...
चीनमधील एका उद्योगपतीचे निधन झाले त्याच्या विधवा पत्नी साठी बँकेत १.९ अब्ज डाॅलर इतका पैसा शिल्लक होता आणि तिने पतीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत असलेल्या माणसाशी दुसरा विवाह केला...
त्याच्या चालकाच्या मनात विचार आला इतक्या दिवस मी विचार करत होतो कि मी माझ्या बाॅससाठी राबत आहे पण आता मला समजले की खरेतर बाॅस च माझ्यासाठी आयुष्यभर राबत होता....
कठोर वास्तव हे आहे की खूप संपत्ती असण्यापेक्षा दीर्घायुष्य लाभणे महत्वाचे आहे त्यामुळे बळकट व निरोगी शरीर लाभावे याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. कोण कुणासाठी काम करते आहे हे फार महत्वाचे नसते...
अगदी भारी किमतीचा फोन घेतला, तरी त्यातील ७०% अॅप्लिकेशन आपल्यासाठी निरुपयोगी ठरतात किंवा आपण त्याचा वापरच करत नाही...
महागड्या कारमधील वेगाविषयीची किंवा अन्य ७०% गॅजेट्स आपल्या गरजेची नसतात...
तुम्ही अगदी अलिशान बंगला किंवा अनेक मजली इमारत राहण्यासाठी बांधली, तरी त्यातील ७०% जागा तुमच्याकडून आयुष्यभरात कधीच वापरली जात नाही ...
वाॅर्डरोब मधील कपड्यांचे काय परीस्थिती असते? त्यातील ७०% कपडे सुद्धा आपल्या कडून वापरले जात नाही...
आपण आयुष्यभर कष्ट करतो व पैसा कमवतो पण त्यातील ७०% रक्कम आपल्या आयुष्यातील बाकिच्या लोकांसाठीच खर्च होते त्यामुळे उरलेल्या ३०% रकमेचा वापर आपण पुरेपूर वापर स्वतःसाठी करायला हवा...
खालील गोष्टी करा...
१}तुम्ही आजारी नसला तरी तुमच्या आरोग्याची तपासणी करून घ्या..
२}तहानलेला नसला तरीही भरपूर पाणी पित जा..
३}अगदी गंभीर समस्या समोर उभ्या ठाकल्या तरी शांतपणेे त्यांना सामोरे जा..
४}तुमचे बरोबर व योग्य असले तरी काही विषय सोडून द्यायला शिका..
५}तुम्ही श्रीमंत व शक्तीशाली असला तरी विनम्रता सोडू नका..
६}तुम्ही कितीही व्यस्त असला तरी शरीर व मनासाठी नियमितपणे व्यायाम करा..
७}तुम्हाला ज्यांची काळजी वाटते अशा व्यक्ती साठी वेळ देत जा...
संघटन महत्त्वाचे
कारण ते आपलं आपल्यासाठी आपण चालवत असतो
आपल्यासाठी जगणं, सन्मानाने जगणं ...केवळ पैसा हे देऊ शकत नाही, स्थिरता आणि आपल्या सोबत कुणी आहे हा विश्वास महत्वाचा!🌹
मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...
(Forwarded msg)
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....
तू घरी आली तेव्हा वाटले...
तुला सगळे यायला हवे...
तू सगळे करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...
अाणि अाज वाटतं जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगाव...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....
पण नवर्याला तिची किंमत कळावी...
( व्हाॅट्सअॅपवर अालेला सुंदर मेसेज शेअर केला)
12वी कक्षेतील दोन मुली पेपर देण्यासाठी चालल्या होत्या
सोनाली
स्वाती तु अभ्यास का करत नाही
स्वाती
जाऊदे बाई पास झाले तर परत 13, 14, 15 वी चे पेपर मग नौकरीवाला नवरा
मंग चांगल आहे की...
काय खाक चांगले... नौकरी 12 तास आणी पगार 10-12 हजार, मग दुसऱ्या शहरात राहायला जा तिथे भाड्याने घर आणि त्यात अर्धा पगार घालावा मग स्वतःचे घर पाहिजे तर कर्ज काढून हवेत 4-5व्या मजल्यावर बंद घरात रहा आणि त्या घराच्या कर्जाची परतफेड पुढचे 15-20 वर्ष करा म्हणजे काटकसरीने संसार करा आणि त्या टेन्शन नि आजाराला आमंत्रण, organic च्या नावाखाली 3-4 पटीने सगळे खाण्याचे पैसे द्या... आणि तो नोकरी करणार नोकरच ना... हिशोब लाव बाई कळेल तुला...
नापास झाले तर शेतकरी नवरा कष्ट आहेत पण तो खरा मालक, पैसा थोडा कमी जास्त पण tax नाही, Organic पिकवणार आणि तेच खाणार म्हणजे आजाराचे टेन्शन नाही... आणि नवरा 24 घंटे आपल्या सोबत राहणार..
सोनाली मी पण नापासचं होते
जोक आहे पण खरा आहेत 😊😊😀😀😀
उद्या जगेन...
उद्या जगेन उद्या जगेन म्हणून
आजवर मरत राहिलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी
वर्तमानात झुरत राहिलास
सांग कधी जगलास का
ते उद्याचं जीवन तू आजवर?
आजही तेच करतोस
जे आयुष्यभर करत राहिलास
मर मर मरुन उद्यासाठी
तू खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही
तू तुझ्यासाठी काय केलंस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून
का रडतोस तू
सुखासाठी हजारदा मन मारलंस
हे तू काय केलंस?
एक दिवस तरी सांग
जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतंय का कधी मिळाली
शेवटची साखर झोप!
अरे तो दिवस आलाच नाही
ज्याची तू वाट पाहीलीस
आठवतंय का कधी केलीस
अखेरची मन मौज
तू म्हणतोस जे केलं
त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढं करुनही
आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी
मी खूप काही केलं
हा… माझ्यासाठी मी आजवर
काही नाही करु शकलो.
आयुष्यभर धावलास तू
न पाहीलेल्या उद्यासाठी
तू राहीलास उपाशी
नाही केलास आराम जीवासाठी
सांग हा जीवनाचा खेळ होता
का होता नशिबाचा तमाशा
तू जगलास खरा पण
कोणासाठी आणि कशासाठी?
सोडणार आहेस त्या जगासाठी
की तुला विसरणाऱ्या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी
का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सांग
कशासाठी जगलास तू आजवर
बोल?
हातातल्या काठीसाठी की
डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी!
बघ, आजही तरी तुला
चिंता पुन्हां त्या उद्याची
चंदनाच्या लाकडाची आणि
शुद्ध वनस्पती तुपाची.…!!!
एक चांगला मेसेज .....
एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही.
मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."
यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?
"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.
मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "
त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"
हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही."
म्हणून "अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"...!
पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते,
दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते...
आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी...
"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,"भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणा-या पिल्लांसाठी...
तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित...
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर...
जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आस-याला..."
ऐकून मी चक्रावलो, खरचं एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला...
मी हात जोडून म्हटले, "त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको खरचं मनापासुन सांगतो...
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा..."
तो म्हणाला, "खुप उपकार होतील, पण भाडे कसे देणार?",
मी म्हटले, "रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार..."
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, कुठे ठेवतील पाय...?"
"अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी..."
ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...
त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...
निदान एक तरी झाड !
🙏🌳😊🌴🙏
*FANTASTIC MSG..!*
How Can You "SM_LE"
Without *"I"* ?
How Can You Be "F_NE"
Without *"I"* ?
How Can You "W_SH"
Without *"I"* ?
How Can You Be "N_CE"
Without *"I"* ?
How Can You Be "FR_END"
Without *"I"* ?
*"I"* Am Very Important!
But This *"I"* Can Never Achieve "S_CCESS" nor Can "LA_GH" Without all of *"U"* ......
And
That Makes *"U"* More Important Than *"I"*...
💐💐Good Morning 💐💐
वृद्ध आई वडिलांना सारखा फोन कशासाठी करायचा ? हे वाचा.
बाबा मला दर एक दोन दिवसाआड रात्री आठ साडेआठला फोन करतात. मी ऑफिसमधून येऊन स्वैपाकघरात असते. रात्रीचे जेवण, मागचे आवरणे, मुलाची सकाळची शाळा, त्याच्या डब्याची तयारी, दुस-या दिवशीचे ऑफिस, आमचे डबे हे सगळं ओळीने डोळ्यासमोर दिसत असतं. हातातले काम टाकून फोन घ्यायचा म्हणजे कपाळावर आठी उमटतेच. एकीकडे अपराध्यासारखंसुद्धा वाटतं. त्यांचे बोलून झाले की आईला बोलायचे असते. रोज रोज नवीन तरी काय बोलणार ? मी कानाला मोबाईल लावून, खांदा उंच करून तो पकडून एकीकडे कामे उरकत असते.
माझा दादा अमेरिकेत जाऊन तिथलाच होऊन गेला. मी ठाण्याला असते. आणि पुण्यात दोन बेडरुमच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये सत्तरी ओलांडलेले माझे आईबाबा रहातात. आईच्या भाषेत empty nesters. त्यांना सांगितले, इथे ठाण्यात फ्लॅट घ्या. पण पुणेकर असल्याचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या आईबाबांना ते नाही पटत. (हो. मीसुद्धा पुण्याची माहेरवाशिण म्हणून तोरा मिरवतेच की.)
आज हा विचार मनात येताच मला गंमत वाटली. ठरवले, आज सरप्राईज देऊ या. घरी आल्यावर फ्रेश होऊन बाबांना फोन लावला.
"बाबा"
"काय झालं ग ?" एकदम धसकून त्यानी विचारलं. "काही problem नाही ना ?"
" अहो कुठे काय. आज म्हटले, तुम्हाला जरा सरप्राईज देते."
"ओहो." आवाजातला आनंद आणि आश्चर्य बाबा लपवूच शकले नाहीत. माझ्या डोळ्यात पाणीच आले एकदम. मग बोललो नेहमीचेच.
फोन ठेवल्यावर जाणवले, आपल्या म्हाता-या आईवडिलांच्या आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात. त्यांची पिढी तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम आहे. त्यांना फक्त आपले क्षेमकुशल जाणून घ्यायचे असते. भरभरून बोलायचे असते. त्यांच्यासाठी आपण तेवढेही करू शकत नाही का ?
तिथपासून अनेकदा मी स्वतः होऊनच आईबाबांना फोन करते. त्यांचा आनंदभरला स्वर ऐकून दरवेळी पाणावणारे डोळे टिपण्यात समाधान आहे. 🙂
👌 खूप छान कथा..👌
पती व पत्नी
कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.
ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं...
पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...
'मी माझ्या लेकीला
ओळखतो ...
तसा तुलाही...
सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...
अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा...
पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर ?
तसं व्हायला नको...
म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो...
कधी वाटलं तर
येऊन बसत जा...
"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी..."
भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात...
विचारांवर ठाम झालास
तर ...
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही...
निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे...
नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा...'
आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला...
कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात
अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं...
मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ...
याची त्याला
कल्पनाच नव्हती...
एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर हवेमुळे
फडफडत होतं ...
त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता...
त्याने जवळ जाऊन
बघितलं ...
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...
कसली बीलं
देण्याची तारीख ,
दूधाचा हिशोब ,
कामवालीचे खाडे ,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...
सिलेंडर संपल्याची तारीख ,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...
इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता...
अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...
तारीख पुढे गेलीतर...
त्याला गलबलूनच आलं ...
या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो...
ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त...
तक्रार करत राहिलो...
त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना...
तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली ...
खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ...
वाळून वाळून
झूरायला आलेली ...
तिला भिजवयला
तो आतूर झाला,..
कातर झाला...
पाणी घालायला
भांड नव्हतं ...
त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं...
तहानलेली शेवंती
गटा गटा पाणी प्यायली...
आणि तोच तृप्त झाला...
तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला ...
ती आली होती...
शेवंतीसारखीच...
तिला समोर बघून
तो उनमळून गेला...
काय अवस्था
करून घेतली
आहे हिने...
हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही ?...
की आपण लक्षात
घेतलं नाही ?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं ?...
दोघांची नजरा नजर झाली...
दोघे क्षणभरासाठी स्तब्ध...
ती म्हणाली ,
"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "
तो गलबलून म्हणाला ,
"आत्ताच पाणी दिलय...
तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना..."
आणि ती थांबली...
..अगदी... कायमची...!!!
पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं...
परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो...
त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते...
त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो...
आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं ...
हेच खरं "प्रेम" असतं...
हेच खरं "प्रेम" असतं...
नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे...
कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात...
तर आयुष्यभर
एकटे राहाल...
विश्वास उडाला
की आशा संपते...
आणि काळजी घेण
सोडल की प्रेम...
म्हणुन, विश्वास ठेवा,..
आणि काळजी घ्या...
आपल्या जीवनसाथीची.. व आपल्या कुटुंबाची ...
आयुष्य खुप सुन्दर आहे...
अावडल्यास हक्काने शेयर करा.....
# मी मस्तानी ......
होय ...मी मस्तानी.... कोण्या बाजीरावांची नव्हे तर माझ्या मनाच्या तालावर नाचणारी ' मस्तानी ' आपल्याच विश्वात आनंदात मनसोक्त पोहणारी ' मस्तानी ' .....लोक काय म्हणतील ? याचा विचार न करणारी ' मस्तानी 'आपलं आयुष्य स्वतःच्या शर्तीवर मनाने जगणारी ' मस्तानी '....मनाच्या लहरीवर ताल धरणारी ' मस्तानी '....
घरासमोरून वरात जात होती ....घरात सामसूम शांतता .....एकटी तीच आत होती ....बँडचा आवाज गेटमधून ....दारातून ....खिडकीतून थेट किचनमध्ये तिच्या कानात शिरला .....मग काय गॅस विझवला ....
एक ओढणी कमरेला बांधली आणि एकदम बँडच्या तालावर,"ओ खैके पान बनारसवाला .......झिंगझिंगाट ....झिंगझिगझिनगट ....
मन डोले मोरा तन डोले ......नागीण डान्स ......बेफाम नाचून घेतलं .....श्वास भरून आला .....मग सोप्यावर बसून ......श्वास शांत केला ,....हळूहळू बँडचा आवाजही कमी ....कमी ...होत नाहीसा झाला ...
ती वेळ मिळेल तिथे आनंदाचे क्षण वेचून घेते .....मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही म्हणून कधीच तक्रार करत नाही ......
शॉवर घेतांना सर्व ताना ......आलाप घेऊन रोज नित्याने रियाज करते ......एखादी चीज ....छोटा ख्याल .....अगदी तालासुरात ...नजाकतीने गाते ...... बाथरूममध्ये जितकं गोड गाता येत तितकं बाहेर येत नाही असं तिला वाटत .....
पिल्ल्याला गाडीवर मागे बसवून शाळेत .......सोडताना तिला ठाऊक असतं माझ्याइतकं सेफ पोराला कोणतच वाहन पोहचवू शकत नाही ....पाठीला बिलगून बसलेलं पिल्लू आणि तिच्यात संचारलेली झाशीची राणी ....ट्रॅफिकमधून रस्ता काढत ....आपली घोडदौड शाळेकडे नेते .....
परत येताना हातासरशी आवडी आवडीने भाजी ....फळे ...दूध ..... कितीतरी वस्तू भाव टाव करून घरी आणते ...घरी कोणीच नसतं ...राजे रणभूमीवर आणि युवराज गुरुकुलात ....
मग ती तिच्या छोट्याशा राजमहालाची " राणी "
कामं करतांना लावते मधुर गाणी ....
सुरात सूर मिसळून तीही गाते ....
एखादा छंद आवडला तर वाहवा देते ....
स्वतःसाठी वेळ नाही ....बाऊ नाही करत ....
आपलं सगळं आवरून ती ...
स्वागताला सज्ज ....उगाच का बसावे झुरत ....
प्रेत्येक क्षणातून ती आनंद वेचते ....
जीवनाला ती तिच्या कौशल्याने ...
सुंदर आकार देते ....
प्रत्येक क्षणातून ती आनंद वेचते ....
मी माझ्याच आयुष्यातले क्षण वेचून माझ्याच मस्तीत जीवन जगणारी " मस्तानी "....
"लाईफ हे असच असतं "आपल्या वाट्याचं सुख स्वतःच शोधायचं असतं .......
नवीन वर्षाची नवीन सुरवात करा........👍👍👍👍
अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
डोळे पुसत होता //1//
काळजाच्या तुकड्याला पाहुन
आतुन तुटत होता
" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//
अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
दुर होत नव्हता //3//
लग्न लागल्यावर सारेच
टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
आसवांमध्ये भिजत होता //4//
लहानमोठ्यांना तो
हात जोडत होत
" लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//
सायंकाळी सारे पाहुणे
खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
फोनकडे जात होता //6//
लेकिचा फोन येताच
" मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता
अन डोळयातलं आसव मागं सारत होता....
सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
" मला भुक नाही "असं
बाप म्हणत होता //8//
बेडरूममधील लेकीचं कपाट
हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
थरथरता हात फिरवत होता //9//
तिथच बेडवर बसुन
ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता
//10//
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
" आई " होत होती
वय वाढलेल्या सशाला
छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
आसवांमध्ये भिजत होती.. //11//
हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
आज जागतिक कन्या दिन. ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
Pakistan वाले म्हणतात
कि आम्ही हिंदूंना जिवंत जाळू
त्यांच्यासाठी २ ओळी. . .
"जलते हुए दिए को परवाने
क्या बुझायेंगे,
जो मुर्दों को नही जलाते
वो मर्दोंको क्या जलाएंगे".
जिस दिन हम शुरु करेंगे !! राडा !!
उस दिन लडकिया भी बोलेगी ,
""!! चला ग तलवारी काढा !!"
ए भाऊ, हिंदु आहेस ना..?
मग शेअर कर
😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आपल्याला गोठ्यात गाई...🐄
घरात आई...👩👦
शिर्डीत साई....☘
आणि हृदयात फक्त शिवशाही..🌾
पसंद आहे🍁
🚩|| जय_शिवराय ||🚩
................║.
.................║▒.
.................║▒▒...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║...................
.................║░▒║.......
.................║░▒║....................
.................║░▒║....................
.................║░▒║................
.................║░▒║................
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
.................║░▒║
............▓▓▓▓▓▓▓
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
..................]█▓[
Jai Bhavani🐅
Jai Shivray🐎
ही तलवार प्रत्येक ग्रुप मध्ये पोहोचलीच पाहिजे.
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*आठवणी* ह्या नेहमीच *अविस्मरणीय* असतात.
*काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो*
*काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो*
*हीच आयुष्याची गंमत आहे*
💐 शुभ प्रभात 💐
शिक्षणात फर्स्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही......
असे उच्चशिक्षित एकीकडे-
आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.......
मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.
गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात.. "पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."
थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही ....
मला आवडलेला *अप्रतिम लेख*
खूप विदारक सत्य सांगणारा लेख .....
👍👍👍 hats of .... Railway Motor Man ☝☝☝
शेवटची लोकल निघते सीएसटीवरून 12. 37 ला. आणि शेवटची पोहोचणारी लोकल असते 1. 38 ची. 12 वाजून 37 मिनीटांनी निघालेली लोकल तीन च्या दरम्यान पोहोचते कर्जत ला. तिथून ती रिटर्न निघते साधारण साडे चारला. मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये. तसं प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात फक्त चार तास. हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात. त्यात ट्रेन कुठे किती वेळ थांबली वगैरे ग्राह्य धरलं जात नाही. पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एका दिशेत पाहत राहणं, योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं, दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणं शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं. जर स्पीड 40 ऐवजी 42 वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते. ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमन कडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते. नवीन मोटरमन बोलावला जातो. चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जातं मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं. चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर ह्या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.
मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात. पण अबोल असतात. रोज रोज एकच रस्ता. तेच रुटीन, तेच सिग्नल, तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं. पण खरं कारण वेगळंच होतं. त्यातील काहींनी सांगितलेलं कारण फार भयानक होतं. प्रवाशी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत. अपघात होतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी करावीशी वाटत नाही. काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्त होऊन उभे राहतात. काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात. काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात ते ही कानाला हेडफोन लावून. रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात. त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं, तुकडे तुकडे पडलेले शरिर आम्हाला दर दोन तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं. जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं. पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळे सुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळून घ्यावा लागतो. थोडा वेळ ही मिळत नाही सावरायला.
एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला. थोडक्यात बचावला. ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या. म्हणाला, मादरचोद मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए? त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती. त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं. पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रकार होता. असो..
लास्ट लोकल च्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात तरी पडतं. तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तरी चाकांमध्ये अडकतं. काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेस मध्ये लपतात. लपणारे, चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात. काहींना गर्द घ्यायची असते, काहींना चरस ओढायची असते तर काहींना नेलपेंट रिमुव्हर हुंगायचा असतो. साईडिंगच्या ट्रेनमधलं अंधारं जग काही कुरापत्या करून बसलं तर त्याचा जाब लोकल गार्ड आणि मोटरमनलाच विचारला जातो. भले त्यांचा त्यात काही हात नसला तरी..
असाच एकदा रिटायर्ड मोटरमन लोकांच्या मेळाव्याला गेलो होतो. तेव्हा त्यात गर्दी बरीच कमी होती. काही आकडेवारी काढली. 2008 सालची गोष्ट. त्यात जवळपास नव्वद टक्के मोटरमन हार्ट अटॅकने गेलेले आढळले. त्यातील अनेकांच्या सर्विस सुद्धा पूर्ण झालेल्या नव्हत्या. मरणारा माणूस एकदाच मरतो. मोटरमन रोज रोज नवीन मृत्यू पाहत असतो. रात्रीच्या वेळेस रेस्ट रुम मध्ये असणारे मोटरमन झोपत नाहीत. त्यांना झोप लागत नाही. ते कुठे ना कुठे गाडीखाली येऊन मरणाऱ्या माणसासाठी स्वतःलाच दोषी धरत असतात. चूक त्यांची नसतेच मुळात... बेजबाबदार प्रवाशांसाठी ते लोकल मध्ये असलेल्या हजारोंचं प्राण तर पणाला लावू शकत नाही ना.
मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...
(Forwarded msg)
आज मुलीला सासरी पाठवले...
नकळत तुझे बाबा आठवले....
तिला सासरी पाठवताना....
आपल्या संसाराचे....
चित्र डोळ्यासमोर सरकले....
तू घरी आली तेव्हा वाटले...
तुला सगळे यायला हवे...
तू सगळे करायला हवे...
आज वाटते सासरच्यांनी...
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे...
तिला जपायला हवे...
तुझे बाबा आले गेले तरी....
नाही वाटलं विचारावं...
अाणि अाज वाटतं जावयाने प्रेमाने बोलावं...
हक्काने काही सांगाव...
तुझे कष्ट तुझी मेहनत...
सगळं कसं गृहीतच धरलं....
आता वाटतं लेकीचं कौतुक...
सगळ्यानी करावं....
तिने मानाने जगावं....
बघता बघता वर्ष सरले. ...
लेकीला दिवस गेले...
देवा कडे एकच मागणे....
तिला एक गोड परी दयावी....
म्हातारपणी का होईना....
पण नवर्याला तिची किंमत कळावी...
( व्हाॅट्सअॅपवर अालेला सुंदर मेसेज शेअर केला)