कॅन्सर होतो तरी कशामुळे cpaahe
आणि त्यावर उपाय काय?
माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२
१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.
३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.
४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.
५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.
६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.
७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.
८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.
९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.
११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.
१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.
१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये
१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.
१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.
२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.
२१) गरम लिंबूपाणी
गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि
लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.
डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया [] + सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] +तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] +: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] + थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] + पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] + लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] + गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] + *कर्करोग.......(कॅन्सर)*
प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा
रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_
*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.
*Global Pain Relief Foundation*.
👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..! 👏👏👏👏
[] +91 94057 29311: सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] +91 94057 29311: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] +91 94057 29311: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] +91 94057 29311: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] +91 94057 29311: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] +91 94057 29311: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] +91 94057 29311: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] +91 94057 29311: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] +91 94057 29311: *कर्करोग.......(कॅन्सर)*
प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा
रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......
प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_
*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.
*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*
फोन:
7385630747 /8788231994
soyamkawale@gmail.com
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा........... 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..! 👏👏👏👏
कृपया वाचा आणि विचार करा.........
प्रिय मंडळी
ही सत्य घटना आहे
10 वर्षाच्या मुलाने 15 दिवसांपूर्वी अननस खाल्ले आणि आजारी पडले त्या दिवसापासून ते आजारी आहे. जेव्हा आई वडिलांनी त्याला दवाखाण्यात दाखल केले होते तेव्हा त्यांना प्रचंड धक्काच बसला .....
डॉक्टरांनी त्याला एड्स झाल्याचे म्हटले आहे. त्याचे आईवडील विश्वास करू शकले नाहीत ..... मग संपूर्ण कुटुंबाची तपासणी झाली ..... त्यांना एड्सची कोणतीही बाधा झालेली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा एकदा मुलाची तपासणी केली ...
शेवटी डाॅक्टरांनी आजारी पडण्याच्या अगोदर काय काय
खाल्ले होते आणि कोठे कोठे खाल्ले होते याची सखोल चोकशी केली. मुलगा म्हणाला, त्या संध्याकाळी मी अननसाच्या गाडीवर अननसाच्या फळाच्या काप खाल्ल्या होत्या. ताबडतोब रुग्णालयातील एक गट अननस विक्रेत्याला तपासण्यासाठी गेला. तेंव्हा त्यांना आढळुन आले की अननस कापल्यानंतर अननसाचे काप बर्फावर रचतांना अननस विक्रेत्याचे आपल्या बोटांवरील रक्त फळांत पसरलेले दिसले होते.
*जेव्हा त्याचे रक्त तपासले तेव्हा तो एड्सने ग्रस्त आढळला होता ... पण त्याला स्वत: लाही हे माहिती नव्हते. दुर्दैवाने मुलगा आता एड्स ग्रस्त आहे.
कृपया रस्त्यांच्या बाजूला फळफळावर किंव्हा काही खातांना काळजी घ्या
(विशेषतः स्वादिष्ट वडापाव आणि पाणीपुरी वगैरे)
काळजी घ्या
हे आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक व्यक्तीस हा संदेश अग्रेषित करा. कारण तुमचा संदेश कोणाचेही जीवन वाचवू शकतो.
* डॉ. सुसान जाधव *,
* सीएमओ, सिव्हिल हॉस्पिटल *
* मुंबई *
💉 हा संदेश भारतातील डॉक्टरांच्या एका गटाकडुन प्रसिध्द करण्यात आला आहे. 💊
सगळीकडे शेअर करा नक्की 2 जोक कमी पाठवा .. 🙏🏻
*अति महत्वाचे*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 राष्ट्रीय गोवर_रुबेला लसीकरण मोहिम* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•
*💥लस न दिल्यास होणारे आजार* ==*
1) गोवर आजार गंभीर आहे. फक्त पुरळ येणे म्हणजे गोवर नाही , तर गोवर आजारामुळे त्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजाराने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
2) भारतात गोवर मुळे रोज 500 मुले दगावतात.
3) गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण न करणे.
4) रूबेला हा पण संसर्गजन्य आहे.
5) त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे.
====●●●★★●●●====
*💥डोस दिल्यास===*
1) गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.
2) रूबेला पासून सुटका.
3) गोवर पासून मुक्तता.
4) प्रत्येक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*💥लस किती सुरक्षित==*
1) 1 सूई एकदाच वापरता येते.(ऑटो सिरिन)
2) 2ते8 अंश सेल्सियस तापमानात असते.
3) अनुभवी डॉक्टर.
4) उजव्या दंडला डोस.
5)30 मिनट विद्यार्थी देखरेकीखाली असणार.
6) सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य सेविका व 3 मदतनीस
7) सर्व दवाखान्याशी संपर्क असणार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*कोणाला द्यावी=====*
1) 9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली
2) पुर्वी दिली असेल तरी
3) 10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.
4) अंध ,अपंग विद्यार्थी असेल तरी
••●◎◑✹★✹?
*💥कोणाला नाही द्यायची===*
1) आजारी असेल तर.
2) एडमिट असेल तर.
?✹★✹◑◎●••
*सहभाग*=====
*WHO*
*UNICEF,*
*NHM*
*GOVERNMENT OF INDIA*
*IAP*
*IMA*
*LIONS CLUB*NIMA*€tc
**
*◆ डोस तारीख 27 नोव्होंबर 2018 पासून◆
⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.
*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.
अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.
संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
⚡ *संख्या कमी झाल्यास..*
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.
*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*
पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
⚡ *१.पपई* ⚡
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
⚡ *२.गुळवेल* ⚡
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
⚡ *३.आवळा* ⚡
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
⚡ *४.भोपळा* ⚡
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
⚡ *५.पालक* ⚡
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
⚡ *६.नारळ पाणी* ⚡
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
⚡ *७ बीट* ⚡
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐
मुतखड्यावर खात्रीशिर अयुर्वेदीक औषध 16 mm फक्त 4 तासामध्ये पूर्ण खडा विरघळतो तरी ऑपरेशन करू नका पत्ता::रसुल काशिम मंगळवेढे.मु.पो.साळमळगेवाडी.ता.जत.जि.सांगली.मो.नं.9158298520.या नं.संम्पर्क करा. कृपया सर्व गृपवर मेसेज फॅरवर्ड करा.
Important message!
Read Carefully!
* Share to all *
Warning
Warning A mother killed her 4 children, accidentally
The children refused to drink cough syrup. So she mixed the syrup in milk .He gave milk to children. Children
Went to sleep after drinking the milk.
After examining the clinical trials, all 4 of them were killed in the bed, proving that it was a vicious and deadly death because it was composed of milk for cough.
The mother said that she killed children with her own hand.she is
Psychologically disturbed.
Avoid drinking medicine in the milk.
* Not only cough syrup *, * Do not drink any chemical additives in milk *
* It will become poisonous *
* So do not do that *
Japanese surprising research.......
1. *Acidity* not only caused by diet errors, but more dominated because of *stress*.
2. *Hypertension* not only caused by too much consumption of salty foods, but mainly because of errors in *managing emotions*.
3. *Cholesterol* is not only caused by fatty foods, but the *excessive laziness* or sedentary lifestyle is more responsible.
4. *Asthma* not only because of the disruption of oxygen supply to lungs, but often *sad feelings* make lungs unstable.
5. *Diabetes* not only because of too much consumption of glucose, but selfish & *stubborn attitude* disrupts the function of the pancreas.
True cause of any disease are :
*Spiritual* 50%
*Psychic* 25%
*Social* 15%
*Physical* 10%
If we want to be healthy...
... *fix our mind* & ... *FOR THAT*
....Pray regularly
Do regular Exercises ,
....Move around,
....Do *meditation*
...which will strengthen ur soul & mind
....Dont search a reason for not getting time for this
...if u don't find time then it proves that you are lazy....isn't it?
.... It is after all ur choice whether to invite all above diseases or to strengthen by adopting *Exercises* & *Meditation* practices......
Wishing you a Healthy active lifestyle 🙏🌹🙏
[] +91 94057 29311: सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] +91 94057 29311: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] +91 94057 29311: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] +91 94057 29311: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] +91 94057 29311: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] +91 94057 29311: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] +91 94057 29311: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] +91 94057 29311: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] +91 94057 29311: *कर्करोग.......(कॅन्सर)*
प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा
रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......
प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_
*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.
*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*
फोन:
7385630747 /8788231994
soyamkawale@gmail.com
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा........... 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..! 👏👏👏👏
लेखांक-३१ १०/९/२०१८
रेफ्रिजरेटर ची वास्तविकता
डॉ राजीव दीक्षित ह्यांच्या संशोधनावर आधारित.
फ्रिज चा अविष्कार कुठे व का झाला ते पाहुयात.
युरोप,अमेरिकेत तापमान -४०ते+१५ डिग्रीपर्यंत पर्यंत असतं. तिथे भाज्या,फळे,धान्य वर्षभर पिकत नाहीत. ८-८महिने सूर्यप्रकाशही दिसत नाही.ऊनही पडत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ टिकवण्यासाठीच्या गरजेतून फ्रिजचे संशोधन झाले. जिथे विशिष्ट तापमानात अन्नपदार्थ व औषधांचा साठा करता येईल हा हेतू होता. तसेच तिथे रोज जेवणही बनवत नाहीत. आठवड्यातून एकदाच बनवतात व नंतर गरम करून करून खातात अशी संस्कृती आहे.
फ्रिजमधून १२प्रकारचे CFC विषारीवायु बाहेर पडतात.
फ्रिज व एअर कंडिशनर निसर्गाच्या विरोधात तापमान कमी करतात.त्यामध्ये क्लोरीन, फ्लोरिन व कार्बन हे 3अतिशय विषारीवायू बाहेर पडतात. ह्या तीन वायूंच्या संयोगाने१२प्रकारचे विषारीवायु तयार होतात.फ्रिज मध्ये ठेवलेलं अन्न-पाणी ह्या विषारी CFC वायुंच्या प्रभावामध्ये येते.अन्न झाकून ठेवले तरी ह्या वायूंचा दुष्परिणाम होतोच.हळूहळू ह्या विषाचा परिणाम शरीरावर होतो.
भारतात फ्रिज चा प्रवेश कसा झाला?
अमेरिकन Calvinator कंपनीने फ्रिज भारतात आणला.अमेरिका, यूरोप मध्ये CFC वायूचे प्रमाण खूप वाढले.परिणामी ओझोन कमी झाला. वातावरणात ओझोन योग्य प्रमाणात नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. सूर्यप्रकाशात अतिप्रखर अशी ultraviolet किरणे असतात, जी ओझोन वायूच्या स्तरातून सृष्टिमध्ये प्रसारित होतात त्यामुळे ती सुसह्य होतात. ही अतिप्रखर किरणे प्रत्यक्ष त्वचेवर पडली तर त्वचा जळते,करपते, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. फ्रिज, एअरकंडिशन मुळे CFC वायु मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो. ह्या वायूमुळे ध्रुवीय देशांतील ओझोन कमी झाला. तिथे उष्णता वाढली. बर्फ वितळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढली.पूर येऊ येऊ लागले. CFC चे प्रमाण वाढल्याने पुरसमस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी वातावरणातील CFC चे प्रमाण कमी करण्याचे ठरविले.पण फ्रिज, एअरकंडिशनसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा कमी होउ नये म्हणून त्यांचे आगमन आशियाई देशात झाले.जाहिरातींचा योग्य तो परिणाम भारतीयांच्या मानसिकतेवर झाला व घराघरात देव्हाऱ्याप्रमाणेच फ्रिजसाठी जागा झाली.
परिग्रह अर्थात साठा करणे.परदेशात साठा करणे गरजेचे होते त्यासाठी फ्रिजचा शोध लागला. परंतु संपन्न भारतात तर संपूर्ण वर्षभर दररोज भाज्या,फळे,दूध,पाणी इ.सर्वच अन्नपदार्थ सहज प्राप्त होतात. फ्रिज घरात आल्याने आपणही साठा करू लागलो. अगदी पाणी सुद्धा साठवू लागलो. भाजी आधीच चिरून ठेवू लागलो.मळलेले कणिक ही ठेवू लागलो.सर्वच अन्न दूषित झाले.
वातावरणात ही CFC चे प्रमाण वाढले.ओझोन कमी झाला.उष्णता वाढली. फ्रिजमधील अन्नघटक आपल्याला टवटवीत जिवंत वाटतात.परंतु गाराव्यामुळे पदार्थातील निसर्गतः असलेली ऊर्जा कमी होते.पदार्थातील अग्नीतत्व कमी झालेले असते. पदार्थ जिवंत असल्याचा भास होतो.
अपरिग्रह ही अष्टांगयोगाची एक पायरी आहे. फ्रिजमुळे आपण गरज नसताना अन्नपदार्थांचा साठा करू लागलो. त्यामुळे नकळत दोषांचा साठा शरीरात होऊ लागला व आजार वाढले. थोडेसे अंतर्मुख होऊयात, की खरंच फ्रिजची वास्तविक गरज आपल्याला आहे का? त्यानुसार आपल्या आरोग्यासाठी योग्य पावले उचलूयात.
धन्यवाद,
वैद्य मनिषा शिवाजी निकम
पांचभौतिक आयुर्वेद चिकित्सक,मुंबई.
manisha.nikam1903@gmail.com
🖕🏻🔵*स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय
---डॉ.सौरभ म्हाडसे *
चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
चिकित्सालय,मुरबाड
राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.
*हा उपाय करा*👇🏻🖕🏻🔵
✅ कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.
✅दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.
✅ या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.
✅ *दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.*
नको ते मेसेज सर्वच शेअर करतात. हा कामाचा मेसेज जरूर शेअर करा.
---डॉ.सौरभ म्हाडसे *
चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
चिकित्सालय,मुरबाड
हा नंबर सेव करुण घ्या....
(9823051075) नाशिक महामार्ग बस स्थानक समोर शताब्दी हार्ट इन्स्टिटयूट आहे. इथे हृदय विकारासाठी अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी व इतर शस्त्रक्रिया कुठलाही चार्ज घेतल्याविना मोफत केले जातात....हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप मधे फारवर्ड करा...
तुमच्या एक मैसेज ने कुण्या गरीब माणसाच्या उपचाराला मदत होऊ शकते, या कामासाठी योगदान करा.. हवे तेवड़ा हा मेसेज फारवर्ड करा।।।
🌿 *गुढगे दुखीवर रामबाण उपाय* 🌿
(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)
मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.
मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .
आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस आणि तीळ एक एक चमचा * खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल *यामधून* आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे * तिळ जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस आणि तिळ * आणण्याचे आदेशच् दिले .
मला माझ्या मूळ व्याध वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो * तिळ जवस* आणून दिले .
आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे * तिळ जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....
विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला हे खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी *मांडी घालून बसते* .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
आता *जवस तिळ* खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस तिळ खाते.
आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही अशाप्रकारे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
मी धन्यवाद देतो ज्याने प्रथम शोध घेतला..... खूप खूप थँक्स .....
खूपच वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा.
🌿 *गुढगे दुखीवर रामबाण उपाय* 🌿
(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)
मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.
मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .
आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस आणि तीळ एक एक चमचा * खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल *यामधून* आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे * तिळ जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस आणि तिळ * आणण्याचे आदेशच् दिले .
मला माझ्या मूळ व्याध वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो * तिळ जवस* आणून दिले .
आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे * तिळ जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....
विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला हे खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी *मांडी घालून बसते* .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
आता *जवस तिळ* खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस तिळ खाते.
आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही अशाप्रकारे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
मी धन्यवाद देतो ज्याने प्रथम शोध घेतला..... खूप खूप थँक्स .....
खूपच वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा.
🙏 By Preventive Cardiologist Dr NarayanRao, Mumbai 🙏
🍎 *EVERY SEED OF POMEGRANATE WHICH GOES IN YOUR STOMACH IS A SEED OF LIFE FOR YOUR HEART.*
*✅ Two things are full of benefits for the human being, Lukewarm Water & Pomegranate.*
🙏 I prepared a decoction, boiling a fistful of dried seeds of Pomegranate in half litre of water for 10 minutes, strained the decoction and advised those patients suffering from painful Angina to drink a glass of lukewarm decoction on empty stomach early mornings.
*🙏 Amazing result was observed; the decoction of dried pomegranate seeds worked like a magic, the feeling of tightness and heaviness of chest and the pain were relieved.*
🙏 It encouraged me to try more experiments on various types of cardiac patients. So I experimented on patients who were suffering from painful Angina, Coronary Arterial Blockage, Cardiac Ischemia (insufficient blood flow to the heart muscle) etc, who were waiting for bypass surgery.
*🙏 Drinking lukewarm decoction on empty stomach in the morning provided quick relief in all symptoms including painful condition.*
🙏 In another case of Coronary Arterial Blockage, the patient was given half glass of fresh pomegranate juice everyday for one year. although all symptoms were completely relieved within a few weeks, the patient continued taking it for a whole year.
*🙏 This completely reversed the plaque build-up and unblocked arteries to be normal again, the angiography report confirmed the evidence.*
🙏 Thus decoction of dried pomegranate seeds, fresh pomegranate juice or eating a whole pomegranate on empty stomach in the morning proved to be a miracle cure for cardiac patients. But the lukewarm dried seeds decoction proved to be more effective, compared to eating a whole pomegranate or fresh pomegranate juice.
*🙏 Consuming pomegranate has demonstrated even more dramatic effects as blood thinner, pain killing properties for cardiac patients, lowers LDL (low density lipoprotein or bad cholesterol) and in raising the HDL (high density lipoprotein or good cholesterol).*
🙏 There are more than 50 different types of heart diseases and the most common being Coronary Artery Disease (CAD), which is the number one killer of both women and men in many countries, and there has been no medicinal cure for this disease.
*🙏 Many cardiac patients have reversed their heart diseases by drinking one glass of lukewarm decoction of pomegranate dried seeds, half glass of fresh pomegranate juice or eating a whole pomegranate on empty stomach in the morning.*
🙏 It was the very first real breakthrough in the history of cardiology to successfully treat the cardiac diseases by a fruit.
*🙏 It is regretted, that treating the heart patients with bypass surgery has become a very profitable business around the world.*
🙏 The regular use of pomegranate in any way ensures a healthy cardiac life, thinning your blood, dissolving the blood clots and obstruction inside the coronary arteries, in maintaining an optimal blood flow, supporting healthy blood pressure, prevention and reversal of atherosclerosis (Thickening of the internal lining of the blood vessels).
*🙏 From these experiences and observations during the last several years, I can conclude: _A Pomegranate a day keeps the Cardiologist away.*_
👍🏻 *Sharing the words of Dr. NarayanRao, The Preventive Cardiologist and Consulting Physician, Mumbai 🙏🙏*
बुद्धीआणि स्मरणशक्तिवर्धक सुकामेवा
सुकामेवा खाणा-यांनी तो केवळ चव तृप्त करणारा आहे, म्हणून न खाता त्यातील आरोग्यदायी, औषधी गुणधर्म जाणून घेऊन आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आरोग्य तंदुरुस्त राहायला निश्चितच उपयोग होऊ शकतो.
वयपरत्वे किंवा कोणत्याही वयात मेंदूला अत्यावश्यक असलेल्या पोषणमूल्यांचा पुरवठा संतुलित प्रमाणात न झाल्यानं काही काळानं आपल्या बुद्धीवर आणि विशेषत: स्मरणशक्तीवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. अशा वेळी थेट डॉक्टरांना गाठून, त्यांच्या सल्ल्यानुसार किंवा कधी स्वत:च्या मनाप्रमाणे गोळ्या, औषधं आणि टॉनिक्स सुरू करणारे अनेक महारथी आपल्याला सापडतील. परंतु स्वत:च्या मनानं औषधं घेऊन त्यामुळे संभाव्य साइड इफेक्ट्सच्या धोक्याला आमंत्रण का द्यावं? त्यापेक्षा प्राथमिक पातळीवर आणि निसर्गत:च उपलब्ध होणा-या सुकामेव्यातील बदाम, अक्रोड किंवा सुके अंजीर हे प्रकार योग्य प्रमाणात खाल्ल्यास हळूहळू त्याचा सकारात्मक परिणाम साधला जातो. आज आपण अक्रोड आणि सुके अंजीर यांमधील आरोग्यदायी गुणधर्माविषयी जाणून घेऊया.
अक्रोड
सुकामेव्यातील दुसरा क्रमांक देण्याजोगं सुकं फळ आहे. काश्मीरमध्ये या फळाचं अमाप पीक येतं. अक्रोडातही प्रकार असतात. यात कडक पण पातळ साली असलेल्या अक्रोडात इतर प्रकारांच्या तुलनेनं जास्त पोषणमूल्यं असतात. अक्रोडाचं कवच फोडल्यावर आत मिळणा-या गराचा आकार हा मानवी मेंदूसारखाच असतो. आकारातील या वैशिष्टय़ामुळे तो मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अक्रोडातही थोडय़ाफार फरकानं बदामाइतकीच पोषणमूल्यं असतात. अक्रोडात निसर्गत:च बहुमोल असं तेल असतं, जे हृदयाचे स्नायू, पेशींचं संरक्षण करतं, असं वैज्ञानिक संशोधनानं सिद्ध झालं आहे.
स्मरणशक्तीसाठी तर अक्रोड उत्तम खाद्य आहे. परंतु यात भरपूर प्रमाणात मेदजन्य द्रव्यही असल्यामुळे स्थूल व्यक्तींनी आणि ज्यांचं ट्रायग्लिसराइड्स (एल.डी.एल. – वाईट कोलेस्टेरॉल) वाढलं आहे, अशांनी अक्रोड खाण्याचं प्रमाण काटेकोरपणे पाळावं. फोडलेल्या अक्रोडातील गर हा बदामाप्रमाणे पाण्यात भिजवून ठेवून खाल्ल्यास, तो त्रासदायक न होता फायदेशीर ठरतो.
सुकं अंजीर
अंजिराची ओली फळं काही प्रमाणात प्रक्रिया करून सुकवून कडक झाल्यावर, ती नाण्याच्या आकाराप्रमाणे चपटी परंतु थोडी जाडसर राहतात. अंजिराच्या या सुकलेल्या चकत्यांना मधून भोक पाडल्यावर त्या सुतळीसारख्या दो-यांच्या माळेत ओवल्या जातात. अशा माळा आपल्याला कित्येकदा दुकानांमध्ये लटकवलेल्या दिसतात. ही फळं जर पूर्णपणे सुकली नाहीत, तर त्यावर कीण्व (बुरशी) तयार होऊ शकते. सुकवलेले अंजीर चवीला खूप रुचकर लागतात. मधुर रसयुक्त असलेल्या या फळामध्ये उत्तम दर्जाचा तंतूयुक्त पदार्थ असतो. लोह, कॅल्शियम यांच्या मुबलक प्रमाणासह फॉलिक अॅसिड, पॅँटाथोनिक अॅसिड यांसह मॅँगनीज, कोबाल्ट, मॅग्नेशियम आणि झिंक हे ट्रेस एलिमेंट्स असतात. या ट्रेस एलिमेंट्समुळे मेंदूचं कार्य सुरळीत राहतं. स्मरणशक्तीसह आकलनशक्तीही आणि निर्णयक्षमताही दीर्घकालापर्यंत उत्तम राहते. हाडं मजबूत करून, ती ठिसूळ होऊ नयेत यासाठी वर्षभर मिळणारं सुकं अंजीर उपयुक्त आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि दूध पिणा-यांनी नुसतंच दूध (दुधासोबत घेण्यासाठी बाजारात मिळणा-या प्रीझव्र्हेटिव्हज् घालून तयार केलेल्या पावडर घालून) पिण्याऐवजी, दररोज दोन सुके अंजीर दुधात भिजवावे. काही वेळानंतर ते मऊ होऊन दूध शोषून घेऊन फुगतात. मग ते त्यातच कुस्करून दूध प्यावं. बद्धकोष्टतेचा त्रास असलेले, लोहाची कमतरता असलेल्यांना हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. ओल्या अंजिराइतकेच सुक्या अंजिरामध्येही बुद्धिवर्धक आणि स्मरणशक्तिवर्धक गुणधर्म आहेत.
अक्रोड-अंजीर हलवा
साहित्य : १ वाटी अक्रोडाचा चुरा, १ वाटी बारीक चिरलेले सुके अंजीर, एक वाटी मावा, ४-५ चमचे मिल्क पावडर, ४ ते ५ मोठे चमचे साखर, जायफळ आणि वेलची पूड प्रत्येकी अर्धा चमचा, दोन चमचे तूप.
कृती : एका कढईत दोन चमचे तुपावर मावा ५ ते ७ मिनिटं परतावा. मग त्यात अक्रोडाचा चुरा आणि बारीक चिरलेले सुक्या अंजिराचे तुकडे घालून पुन्हा ५ मिनिटं परतावं. त्यात साखर घालून परतताना मिश्रण पातळ होतं. या मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी त्यात मिल्क पावडर घालून ३-४ मिनिटं परतावं. हलवा तयार झाल्यावर त्यात जायफळ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावं.
हे अवश्य करा..
» सुकामेव्याचा कोणताही प्रकार हा नुसताच डब्यात भरून ठेवण्याऐवजी, डीप फ्रिजरमध्ये आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवावा.
» सुकामेव्यापासून घरगुती पदार्थ तयार करताना, त्यात कोणत्याही प्रकारचा इसेन्स किंवा चांदीचा वर्ख वापरू नये.
डॉ. श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
*एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही*
*विचारत नाही की*
*तुमची प्राॅपर्टी किती,*
*गाड्या किती,*
*बँक बॅलन्स किती*
*परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते कि*
*तुमची तब्येत कशी आहे,*
म्हणून
*जी गोष्ट विचारली जाते*
*त्यात योग्य गुंतवणूक करा*
*शुभदिवस*
🍀 *Health is only wealth* 🍀
*मानसिक डाएट*
ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे
*"तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"* मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का?बघू या.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..
स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधीक *फिल्टर्ड* कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,
*तेलकट-तुपकट* म्हणजे *फडतुस-निगेटिव्ह विचार* आपण करणार नाही,
*अती-गोड* म्हणजेच स्वत:च्या आनंदात *दुसर्याला विसरुन जाणारे विचार* आपण जवळ येऊ देणार नाही.
दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,
*दुसर्यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ,*
आठवड्यातुन एकदा तरी *साध्या विचारांची* खिचडी-कढी खाऊ
या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते *स्वातंत्र्य आणि स्वैराचार* यातला फरकं ओळखुन स्वत:ला *"रीझनेबल"* बनवणं,
दुसर्यांच्या मतांना *आदर देणं*,
दुसर्यांना वेळ देणं, *संवाद चालु ठेवणं*,
मनाचं वातावरण नेहमी *हलकं फुलकं* ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची *जाणिव ठेवणं*
आणि बरंचकाही.
या सगळ्यातला *समतोल* हरवला ना
की आपल्या नात्यांना *अपंगत्व* येणारंच
आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही
म्हणुन मनाला कायमची *बेडरेस्ट* पण मिळु शकते.
माणुस आहे,
मनं पण *थकतं* हो कधीकधी,
त्याला *इंस्टंट एनर्जी* मिळते ती फक्त एक कप *काॅन्फिडन्सच्या चहाने*,
*वाह ताज !!!*
सगळ्यात महत्वाचं
कि आपल्या डाएट चे *साईड इफेक्ट्स* खुप मस्त असतातं.
लोकं *प्रेमात पण पडु शकतात* तुमच्या.
तुमच्या चेहर्या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही *यंग* वाटू लागता, *टेंन्शन कमी होतात*, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच *हलकं* होतं.
वास्तविक, *मन* *ओके* असेल
तरचं *लाईफ ओके* असतं, नाही कां?
असं ह्या डाएट चं *व्रत*
हे आजच्या *सॅन्डव्हिच जीवनशैली* मधे एक *संजीवनी* देईल हे नक्की.
साध्या आणि ताज्या विचारांच *सॅलड* आपली नक्की काळजी घेईल.
*शाकाहारी विचार* लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.
असा *मानसिक डाएट* एकदा करुन बघायला काय हरकत आहे? हो ना ...
[] +91 94057 29311: सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] +91 94057 29311: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] +91 94057 29311: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] +91 94057 29311: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] +91 94057 29311: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] +91 94057 29311: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] +91 94057 29311: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] +91 94057 29311: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] +91 94057 29311: *कर्करोग.......(कॅन्सर)*
प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
7385630747/8668366627
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा
रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......
प्रिय मित्रानो
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_
*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.
*Global Pain Relief Foundation*.
Prakash Apartment,
Behind Police station,
*Ravi Nagar, Nagpur.*
फोन:
7385630747 /8788231994
soyamkawale@gmail.com
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश पोहचवा........... 👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..! 👏👏👏👏
||साखरेचे दुषपरिणाम||
*साखर* तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.
*"त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी *गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."*
*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*
👇👇🇮🇳🇮🇳💥💥
(१) -- साखर बनवण्याच्या
प्रक्रियेमध्ये *गंधकाचा*
सर्वाधिक वापर केला
जातो. गंधक म्हणजे
काय तर
*फटाक्यांमधील मसाला*!
ⓐⓡⓐ
(२) -- *गंधक* हा अत्यंत जड
धातू असून एकदा का गंधक
शरीरात गेले की शरीराबाहेर
पडतच नाही.
ⓐⓡⓐ
(३) -- साखर ही *कॉलेस्ट्रॉल*
वाढवते. *कॉलेस्ट्रॉल*
वाढल्यामुळे हृदयविकाराचा
झटका येतो.
ⓐⓡⓐ
(४) -- साखरेमुळे *शरीराचे-*
वजन अनियंत्रित वाढते* व
त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.
ⓐⓡⓐ
(५) -- साखर ही *रक्तदाब*
वाढवते.
ⓐⓡⓐ
(६) -- साखर ही *मेंदूला-*
*झटका* येण्याचे एक मुख्य-
कारण आहे.
ⓐⓡⓐ
(७) -- साखरेतील गोडपणाला
आधुनिक चिकित्सा पद्धतीत
*सुक्रोज* म्हटले जाते.
*माणसे व जनावरे हे-*
दोघेही *सुक्रोज* पचवू
शकत नाहीत.
ⓐⓡⓐ
(८)-- साखर तयार करण्याच्या-
प्रक्रियेमध्ये *तेवीस*
हानीकारक रसायने वापरली
जातात.
ⓐⓡⓐ
(९)-- साखर ही *मधुमेह*
होण्याचे एक मुख्य कारण
आहे.
ⓐⓡⓐ
(१०) -- साखर हे पोटातील
*जळजळीचे*एक मुख्य
कारण आहे.
ⓐⓡⓐ
(११) -- साखर ही शरीरातील
*ट्राइग्लिसराइड* वाढवते.
ⓐⓡⓐ
(१२) -- साखर हे *पॅरेलेसीस*
झटका अथवा *लकवा*
होण्याचे एक मुख्य कारण
आहे.
ⓐⓡⓐ
(१३) कृपया आपणास जितके-
शक्य होईल तितके साखर
सोडून गुळाचा वापर करणे-
सुरू करा.
*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*
When a wife keeps her head on husband's chest and slowly asks...
"Dear do you have any woman in your life other than me"?
...
...
...
Remember,
the answer is
not important at this time
...
...
...
Important is
The heartbeats...
Keep your heart beats in control... Learn Yoga Meditation...
Happy International Yoga Day!!
😀
कॅन्सर होतो तरी कशामुळे cpaahe
आणि त्यावर उपाय काय?
माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२
१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे
पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.
२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.
३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.
४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं..
जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.
५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.
६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.
७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.
८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे.
ब्लॅडर स्टोन होत नाहीत.
९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते
म्हणून थोडीच दारु प्यावी. अथवा बंद ची करावी.
११) अतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.
१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून
किमान १० ग्लास पाणी प्यावे.
१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी
दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये
१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी
५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच
अशाप्रकारची सहा फळे खावीत.
१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते
म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.
सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.
२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.
२१) गरम लिंबूपाणी
गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.
कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.
रोज गरम लिंबूपाणी प्यावे.
थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.
कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.
हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.
कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि
लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल
उच्च रक्तदाब कमी करते.
मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो.
आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.
डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,
ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया [] + सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते
[] +तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद
[] +: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने
[] + थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवाते दुसर्यादीवशी उकळुन प्या
[] तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत
[] + पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते
[] + लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते
[] + गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही
[] + *कर्करोग.......(कॅन्सर)*
प्रिय मित्रानो,
अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया हा संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय हटवू नका.
फोन:
विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर पोहचवा
रक्त कर्करोग ...
मेंदूचे कर्करोग ......
स्तनाचा कर्करोग......
बृहदान्त्र कॅन्सर ......
यकृत कर्करोग ......
फुफ्फुसाचा कर्करोग ......
पुर: स्थ कर्करोग ...
गर्भाशयाचा कर्करोग......
_*हा संदेश भारतातील 125 कोटी जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_
*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे
जे कर्करोग बरा करते.
हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"*
येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.
सर्वांना जागरुक करा.
याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल
आपण सर्व शक्य जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,
त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.
*Global Pain Relief Foundation*.
👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..! 👏👏👏👏
#ताकपिण्याचेहे८प्रकारचेफायदेजाणून_घ्याच----
"#ताक"
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.
ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .
१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी शेअर करायला विसरू नका.
चला तर मग ताक घ्या.
मुंबई आणि पुण्यात डेंग्यूचा कहर.
डेंग्यूमुळे अनेक जण आजारी पडले असून काही जण मृत्यूशी झुंजत आहेत.
ह्या जीवघेण्या आजारावर एक औषध अतिशय प्रभावी असून 3 ते 4 दिवसातच रुग्ण पूर्ण बरा होतो.
त्या औषधाचे नाव आहे
Eupatorium perf 200
हे औषध होमिओपथी फार्मसी मध्ये मिळेल.
हे औषध liquid मध्ये विकत घ्यावे आणि दर 3 तासाला 2 थेंब थेट जिभेवर घेत रहावे.
डेंगू तापामध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात त्यांची संख्या ह्या औषधाने 6 तासातच वाढू लागते आणि 24 तासातच नॉर्मल होते.
इथे एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की
कोणताही ताप किंवा अंगदुखी आणि डोकेदुखी (विशेषतः डोळ्यांच्या मागे दुखणे) हे डेंगू चे लक्षण असू शकते.
म्हणून आपल्याला असलेला कोणताही ताप डेंगू असेल किंवा नसेल तरी हे औषध घ्यायला काहीच हरकत नाही.
तसेच इतर उपचारपद्धती सोबत सुद्धा हे औषध घेऊ शकता,ज्याने फायदाच होईल.
कमीतकमी 3 ते 4 दिवस औषध जरूर घ्यावे.
तुमचा ताप डेंगू नसला तरी ह्या औषधाने कोणतेही side effect न होता तुमच्या तापाला आणि अंगदुखीला ह्या औषधाने नक्की आरामच मिळेल ह्याची खात्री बाळगा.
डॉ प्रसाद हजारे
व्हाट्स अप 9881374994
डेंगूची लागण
नागरीकानी खबरदारी घ्या
आपल्या फ्रिजचा मागे जाळी असते
त्याचे खाली पाणीचे टब मध्ये डेंगूची आळी तयार होते ती एका वेळेस हजारे ने अंडी टाकते त्या पासून डेंगूची मच्छर तयार होता ते पाणी काढून कोरड्या जागेवर फेका गटारीत किवा ओल्या जागी टाकू नका तुर्त मुलाना शाळेत टाकीचे पाणी पिण्यास मनाई करा
सर्व ग्रुप ला 🙏🏻विनंती हा मँसेज प्रत्येक मित्र नातेवाईक गल्ली बोळ प्रशिध्द करा
दोन 14/वर्षाची बालके दगावली आहेत आपला मँसेज मुळे कुणाचाही जिव वाचू शकतो
अत्यावश्यक होता म्हणून टाकला गृपवर
whatsapp वरून .
👉🏻 बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
👉🏻 सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.
● बांगडी घालण्याचे फायदे ●
1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो.
2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
3) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
4) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
5) तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.
● जोडवी घालण्याचे फायदे ●
1) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही.
2) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " *Hormonal System* " योग्यरित्या कार्य करत.
3) जोडवी घालण्याने " *Thyroid* " चा धोका कमी होतो.
4) जोडवी " *Acupressure* " उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात.
5) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.
● पैजण घालण्याचे फायदे ●
1) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
2) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील " *Fat's* " कमी करण्यात मदत होते.
3) वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
4) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.6) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
Plz हा मेसेज स्त्रियांसाठी जास्तीत जास्त share करा
*सोना*
सोना एक गर्म धातु है। सोने से बने पात्र में भोजन बनाने और करने से शरीर के आन्तरिक और बाहरी दोनों हिस्से कठोर, बलवान, ताकतवर और मजबूत बनते है और साथ साथ सोना आँखों की रौशनी बढ़ता है।
*चाँदी*
चाँदी एक ठंडी धातु है, जो शरीर को आंतरिक ठंडक पहुंचाती है। शरीर को शांत रखती है इसके पात्र में भोजन बनाने और करने से दिमाग तेज होता है, आँखों स्वस्थ रहती है, आँखों की रौशनी बढती है और इसके अलावा पित्तदोष, कफ और वायुदोष को नियंत्रित रहता है।
*कांसा*
काँसे के बर्तन में खाना खाने से बुद्धि तेज होती है, रक्त में शुद्धता आती है, रक्तपित शांत रहता है और भूख बढ़ाती है। लेकिन काँसे के बर्तन में खट्टी चीजे नहीं परोसनी चाहिए खट्टी चीजे इस धातु से क्रिया करके विषैली हो जाती है जो नुकसान देती है। कांसे के बर्तन में खाना बनाने से केवल ३ प्रतिशत ही पोषक तत्व नष्ट होते हैं।
*तांबा*
तांबे के बर्तन में रखा पानी पीने से व्यक्ति रोग मुक्त बनता है, रक्त शुद्ध होता है, स्मरण-शक्ति अच्छी होती है, लीवर संबंधी समस्या दूर होती है, तांबे का पानी शरीर के विषैले तत्वों को खत्म कर देता है इसलिए इस पात्र में रखा पानी स्वास्थ्य के लिए उत्तम होता है. तांबे के बर्तन में दूध नहीं पीना चाहिए इससे शरीर को नुकसान होता है।
*पीतल*
पीतल के बर्तन में भोजन पकाने और करने से कृमि रोग, कफ और वायुदोष की बीमारी नहीं होती। पीतल के बर्तन में खाना बनाने से केवल ७ प्रतिशत पोषक तत्व नष्ट होते हैं।
*लोहा*
लोहे के बर्तन में बने भोजन खाने से शरीर की शक्ति बढती है, लोहतत्व शरीर में जरूरी पोषक तत्वों को बढ़ता है। लोहा कई रोग को खत्म करता है, पांडू रोग मिटाता है, शरीर में सूजन और पीलापन नहीं आने देता, कामला रोग को खत्म करता है, और पीलिया रोग को दूर रखता है. लेकिन लोहे के बर्तन में खाना नहीं खाना चाहिए क्योंकि इसमें खाना खाने से बुद्धि कम होती है और दिमाग का नाश होता है। लोहे के पात्र में दूध पीना अच्छा होता है।
*स्टील*
स्टील के बर्तन नुक्सान दायक नहीं होते क्योंकि ये ना ही गर्म से क्रिया करते है और ना ही अम्ल से. इसलिए नुक्सान नहीं होता है. इसमें खाना बनाने और खाने से शरीर को कोई फायदा नहीं पहुँचता तो नुक्सान भी नहीं पहुँचता।
*एलुमिनियम*
एल्युमिनिय बोक्साईट का बना होता है। इसमें बने खाने से शरीर को सिर्फ नुक्सान ही होता है। यह आयरन और कैल्शियम को सोखता है इसलिए इससे बने पात्र का किसी भी रूप में उपयोग नहीं करना चाहिए। इससे हड्डियां कमजोर होती है. मानसिक बीमारियाँ होती है, लीवर और नर्वस सिस्टम को क्षति पहुंचती है। उसके साथ साथ किडनी फेल होना, टी बी, अस्थमा, दमा, बात रोग, शुगर जैसी गंभीर बीमारियाँ होती है। एलुमिनियम के प्रेशर कूकर से खाना बनाने से 87 प्रतिशत पोषक तत्व खत्म हो जाते हैं।
*मिट्टी*
मिट्टी के बर्तनों में खाना पकाने से ऐसे पोषक तत्व मिलते हैं, जो हर बीमारी को शरीर से दूर रखते हैं । इस बात को अब आधुनिक विज्ञान भी साबित कर चुका है कि मिट्टी के बर्तनों में खाना बनाने से शरीर के कई तरह के रोग ठीक होते हैं। आयुर्वेद के अनुसार, अगर भोजन को पौष्टिक और स्वादिष्ट बनाना है तो उसे धीरे-धीरे ही पकना चाहिए। भले ही मिट्टी के बर्तनों में खाना बनने में वक़्त थोड़ा ज्यादा लगता है, लेकिन इससे सेहत को पूरा लाभ मिलता है। दूध और दूध से बने उत्पादों के लिए सबसे उपयुक्त हैं मिट्टी के बर्तन। मिट्टी के बर्तन में खाना बनाने से पूरे १०० प्रतिशत पोषक तत्व मिलते हैं। और यदि मिट्टी के बर्तन में खाना खाया जाए तो उसका अलग से स्वाद भी आता है।
खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे
व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार
’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !
मांसाहार्यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.
१) मधूमेहींसाठी फायदेशीर –
खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.
* २) कॅन्सरचा धोका कमी होतो –
खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. परिणामी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. त्यातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणार्या घटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास मदत करतात.
३) हृद्यविकाराचा धोका कमी होतो –
खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
४) त्वचाविकारांपासून सुटका होते –
खेकडे खाल्ल्याने अॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांबरोबरच डॅडरफचादेखील त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे त्वचाविकारापासून बचाव होण्यास मदत होते.
५) रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते –
रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी आवश्यक असणार्या व्हिटामिन बी12 चा खेकड्यांमध्ये मुबलक साठा असतो. तसेच यामुळे अॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. खेकड्यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरातील रक्तभिसरण्याची प्रकिया सुधारण्यास मदत करतात.
६) वजन घटवण्यास मदत करते –
चविष्ट असले तरीही खेकड्यांमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हांला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात असणे फायदेशीर ठरते.
७) रक्तदाब नियंत्रणात राहतो –
खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलेटसचे संतूलन राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात.
८) सांधेदुखी कमी होते –
खेकडे हे सेलेनियम या अॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
डाॅ. भूषण सोहनी. ( एम.डी.)
मंचर येथील सुप्रसिद्ध डाँक्टर
डाँ धायबर यांनी
दिलेली महत्वपूर्ण माहिती, पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क! चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो।
अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते.
हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.
वेगाने चालण्याचे फायदे -
1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते.
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11) चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13) वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14) चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16) दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
17) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18) झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22) नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23) हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25) मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28) चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29) दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
30) नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
कृपया हा मैसेज सर्वांना पाठवणे 🙏🏽
When a wife keeps her head on husband's chest and slowly asks...
"Dear do you have any woman in your life other than me"?
...
...
...
Remember,
the answer is
not important at this time
...
...
...
Important is
The heartbeats...
Keep your heart beats in control... Learn Yoga Meditation...
Happy International Yoga Day!!
😀
ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा ही नम्र विनंती. 🌹 *MR लसीकरण मोहिम* 🌹
""""""""""""""""""""""""""""""""""""""" *MR लसीकरणा विषयीचा* *संवाद राम आणि शामचा* *रामः* अरे शाम मित्रा तुझ्या मुलांना MR ची लस जरुर दे बरं !
*शामः* अरे पण MR लस म्हणजे काय ?
*रामः* अरे MR लस म्हणजे मिझल आणि रुबेलाची या आजारावरची लस.
*शामः* म्हणजे गोवर आणि रुबेला ?
*रामः* हो. गोवर आणि रुबेला.
*शामः* पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?
*रामः* अरे मित्रा गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.
*शामः राम ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?
*रामः* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.
*शामः* ते कसे ?
*रामः* अरे मित्रा शाम, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?
*शामः* अरे राम मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?
*रामः* शाम रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.
*शामः* मित्रा आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?
*रामः* अरे तुझी मुले ज्या शाळेत शिकतात तिथे तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यावस्था केलीआहे.
*शामः* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?
*रामः* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी, नारु, पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अरे शाम, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लससीचा डोस आवश्य द्यावे. *शामः* राम खरोखरच तुला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेस. मित्रा, मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस आवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद मित्रा धन्यवाद ! *प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
सर्वजण मिळून करुया,
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l* """""""""""""""""""""""""""""""""""
श्री वसंत जैतू निमसे.
*आरोग्य सहाय्यक*
ना.प्रा.आ.केंद्र कातकरीपाडा. नवीमुंबई महानगरपालिका ✏✏✏✏✏
हा नंबर सेव करुण घ्या....
(9823051075) नाशिक महामार्ग बस स्थानक समोर शताब्दी हार्ट इन्स्टिटयूट आहे. इथे हृदय विकारासाठी अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी व इतर शस्त्रक्रिया कुठलाही चार्ज घेतल्याविना मोफत केले जातात....हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप मधे फारवर्ड करा...
तुमच्या एक मैसेज ने कुण्या गरीब माणसाच्या उपचाराला मदत होऊ शकते, या कामासाठी योगदान करा.. हवे तेवड़ा हा मेसेज फारवर्ड करा।।।
केळी खातांना सावधान
😳😳😳😳😳😳
सर्वाना विनंती आहे कि, हा मॅसेज काळजीपूर्वक वाचा व विचार करा आणि शक्यतो ..जास्तीत जास्त फोरवर्ड करा
25 /-30 /- रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा.
मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका.
एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.?
केळे नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात.
Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay.?
Carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या gas वर gas cutting केले जाते. ( म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas .)
याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि त्यामुळे केळे पिकते. हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे carbide चा अनिर्बंध वापर होतो. ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. यामुळे आपल्या
1 पचनसंस्थे मध्ये
2 बिघाड होते
3 डोळ्यात जळजळ
4 छाती मधे त्रास
5 मळमळ
6 पोटात दुखने
7 घशात जळजळ
8 अल्सर
व tumour तयार
होऊ शकतो.
👇
म्हणून विनंती करतो. केळ्यावर बहिष्कार घाला. आंब्यावर पण हाच प्रयोग केला जात होते. लोकांनी म्हणून या वर्षी कमी आंबे खाल्ले आणि आंबे व्यापार्यांचे डोळे उघडले.
👇
आता केळ्यावर बहिष्कार
घाला. हि Post सर्व जणांना Share करावी हि नम्र विनंती.आहे
🙏🏾
मैं एक डाक्टर हूँ, मे यह कह रहा हूँ कि इस भीषण ठंड में जिनकी आयु 45 वर्ष से अधिक है, उन्हें रात में 10 बजे सोने के बाद से जब भी बिस्तर से उठे, तब आप एकदम से ना उठे। क्योँकि ठंड के कारण शरीर का ब्लड गाढ़ा हो जाता है तो वह धीरे धीरे कार्य करने के कारण पूरी तरह हार्ट में नहीं पहुँच पाता और शरीर छूट जाता है। इसी कारण से शर्दी के महीनों में 45 वर्ष से ऊपर के लोगों की ह्रदयगति रुकने से दुर्घटनाए अत्यधिक होती पाई गई हैं, इसलिए हमें सावधानी अत्यधिक बरतने की आवश्यकता है। यही सुझाव में भी देता हु।*
*साढ़े तीन मिनिट: मेरी सलाह!*
डॉ. विजय सिंह राजपूत
जनरल फिजीशियन
*जिन्हें सुबह या रात में सोते समय पेशाब करने जाना पड़ता हैं उनके लिए विशेष सूचना!!*
हर एक व्यक्ति को इसी साढ़े तीन मिनिट में सावधानी बरतनी चाहिए।
*यह इतना महत्व पूर्ण क्यों है?*
यही साढ़े तीन मिनिट अकस्माक होने वाली मौतों की संख्या कम कर सकते हैं।
जब जब ऐसी घटना हुई हैं, परिणाम स्वरूप तंदुरुस्त व्यक्ति भी रात में ही मृत पाया गया हैं।
ऐसे लोगों के बारे में हम कहते हैं, कि कल ही हमने इनसे बात की थी। ऐसा अचानक क्या हुआ? यह कैसे मर गया?
इसका मुख्य कारण यह है कि रात मे जब भी हम मूत्र विसर्जन के लिए जाते हैं, तब अचनाक या ताबड़तोब उठते हैं, परिणाम स्वरूप मस्तिष्क तक रक्त नही पहुंचता है।
यह साढ़े तीन मिनिट बहुत महत्वपूर्ण होते हैं।
मध्य रात्रि जब हम पेशाब करने उठते है तो हमारा ईसीजी का पैटर्न बदल सकता है। इसका कारण यह है, कि अचानक खड़े होने पर मस्तिष्क को रक्त नहीं पहुच पाता और हमारे ह्रदय की क्रिया बंद हो जाती है।
साढ़े तीन मिनिट का प्रयास एक उत्तम उपाय है।
1. *नींद से उठते समय आधा मिनिट गद्दे पर लेटे हुए रहिए।*
2. *अगले आधा मिनिट गद्दे पर बैठिये।*
3. *अगले अढाई मिनिट पैर को गद्दे के नीचे झूलते छोड़िये।*
साढ़े तीन मिनिट के बाद आपका मस्तिष्क बिना खून का नहीं रहेगा और ह्रदय की क्रिया भी बंद नहीं होगी! इससे अचानक होने वाली मौतें भी कम होंगी।
आपके प्रियजनों को लाभ हो अतएव सजग करने हेतु अवश्य प्रसारित करे।
*धन्यवाद!!*
*डॉ. विजय सिंह राजपूत*
*जनरल फिजीशियन*
🙏निवेदन एवं आग्रह 🙏
आपको सिर्फ अपनो में 10 लोगो को ये मैसेज फॉरवर्ड करना है और वो 10 लोग भी दूसरे 10 लोगों को फॉरवर्ड करें ।
बस आपको तो एक कड़ी जोड़नी है देखते ही देखते सिर्फ आठ steps में पूरा देश जुड़ जायेगा। —
अच्छा लगे तो कृपया सभी मित्र के साथ शेयर करें --
⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.
*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.
अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.
संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
⚡ *संख्या कमी झाल्यास..*
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.
*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*
पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
⚡ *१.पपई* ⚡
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
⚡ *२.गुळवेल* ⚡
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
⚡ *३.आवळा* ⚡
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
⚡ *४.भोपळा* ⚡
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
⚡ *५.पालक* ⚡
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
⚡ *६.नारळ पाणी* ⚡
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
⚡ *७ बीट* ⚡
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐
ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा ही नम्र विनंती. 🌹 *MR लसीकरण मोहिम* 🌹
""""""""""""""""""""""""""""""""""""""" *MR लसीकरणा विषयीचा* *संवाद राम आणि शामचा* *रामः* अरे शाम मित्रा तुझ्या मुलांना MR ची लस जरुर दे बरं !
*शामः* अरे पण MR लस म्हणजे काय ?
*रामः* अरे MR लस म्हणजे मिझल आणि रुबेलाची या आजारावरची लस.
*शामः* म्हणजे गोवर आणि रुबेला ?
*रामः* हो. गोवर आणि रुबेला.
*शामः* पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?
*रामः* अरे मित्रा गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.
*शामः राम ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?
*रामः* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.
*शामः* ते कसे ?
*रामः* अरे मित्रा शाम, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?
*शामः* अरे राम मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?
*रामः* शाम रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.
*शामः* मित्रा आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?
*रामः* अरे तुझी मुले ज्या शाळेत शिकतात तिथे तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यावस्था केलीआहे.
*शामः* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?
*रामः* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी, नारु, पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अरे शाम, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लससीचा डोस आवश्य द्यावे. *शामः* राम खरोखरच तुला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेस. मित्रा, मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस आवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद मित्रा धन्यवाद ! *प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
सर्वजण मिळून करुया,
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l* """""""""""""""""""""""""""""""""""
श्री वसंत जैतू निमसे.
*आरोग्य सहाय्यक*
ना.प्रा.आ.केंद्र कातकरीपाडा. नवीमुंबई महानगरपालिका ✏✏✏✏✏
💐🌸🌻🌺
रात को डिनर के समय स्नैक्स खाने से बचें।
💪🏻💪🏻💪🏻💪🏻
*सोना*
सोना एक गर्म धातु है। सोने से बने पात्र में भोजन बनाने और करने से शरीर के आन्तरिक और बाहरी दोनों हिस्से कठोर, बलवान, ताकतवर और मजबूत बनते है और साथ साथ सोना आँखों की रौशनी बढ़ता है।
*चाँदी*
चाँदी एक ठंडी धातु है, जो शरीर को आंतरिक ठंडक पहुंचाती है। शरीर को शांत रखती है इसके पात्र में भोजन बनाने और करने से दिमाग तेज होता है, आँखों स्वस्थ रहती है, आँखों की रौशनी बढती है और इसके अलावा पित्तदोष, कफ और वायुदोष को नियंत्रित रहता है।
*कांसा*
काँसे के बर्तन में खाना खाने से बुद्धि तेज होती है, रक्त में शुद्धता आती है, रक्तपित शांत रहता है और भूख बढ़ाती है। लेकिन काँसे के बर्तन में खट्टी चीजे नहीं परोसनी चाहिए खट्टी चीजे इस धातु से क्रिया करके विषैली हो जाती है जो नुकसान देती है। कांसे के बर्तन में खाना बनाने से केवल ३ प्रतिशत ही पोषक तत्व नष्ट होते हैं।
*तांबा*
तांबे के बर्तन में रखा पानी पीने से व्यक्ति रोग मुक्त बनता है, रक्त शुद्ध होता है, स्मरण-शक्ति अच्छी होती है, लीवर संबंधी समस्या दूर होती है, तांबे का पानी शरीर के विषैले तत्वों को खत्म कर देता है इसलिए इस पात्र में रखा पानी स्वास्थ्य के लिए उत्तम होता है. तांबे के बर्तन में दूध नहीं पीना चाहिए इससे शरीर को नुकसान होता है।
*पीतल*
पीतल के बर्तन में भोजन पकाने और करने से कृमि रोग, कफ और वायुदोष की बीमारी नहीं होती। पीतल के बर्तन में खाना बनाने से केवल ७ प्रतिशत पोषक तत्व नष्ट होते हैं।
*लोहा*
लोहे के बर्तन में बने भोजन खाने से शरीर की शक्ति बढती है, लोहतत्व शरीर में जरूरी पोषक तत्वों को बढ़ता है। लोहा कई रोग को खत्म करता है, पांडू रोग मिटाता है, शरीर में सूजन और पीलापन नहीं आने देता, कामला रोग को खत्म करता है, और पीलिया रोग को दूर रखता है. लेकिन लोहे के बर्तन में खाना नहीं खाना चाहिए क्योंकि इसमें खाना खाने से बुद्धि कम होती है और दिमाग का नाश होता है। लोहे के पात्र में दूध पीना अच्छा होता है।
*स्टील*
स्टील के बर्तन नुक्सान दायक नहीं होते क्योंकि ये ना ही गर्म से क्रिया करते है और ना ही अम्ल से. इसलिए नुक्सान नहीं होता है. इसमें खाना बनाने और खाने से शरीर को कोई फायदा नहीं पहुँचता तो नुक्सान भी नहीं पहुँचता।
*एलुमिनियम*
एल्युमिनिय बोक्साईट का बना होता है। इसमें बने खाने से शरीर को सिर्फ नुक्सान ही होता है। यह आयरन और कैल्शियम को सोखता है इसलिए इससे बने पात्र का किसी भी रूप में उपयोग नहीं करना चाहिए। इससे हड्डियां कमजोर होती है. मानसिक बीमारियाँ होती है, लीवर और नर्वस सिस्टम को क्षति पहुंचती है। उसके साथ साथ किडनी फेल होना, टी बी, अस्थमा, दमा, बात रोग, शुगर जैसी गंभीर बीमारियाँ होती है। एलुमिनियम के प्रेशर कूकर से खाना बनाने से 87 प्रतिशत पोषक तत्व खत्म हो जाते हैं।
*मिट्टी*
मिट्टी के बर्तनों में खाना पकाने से ऐसे पोषक तत्व मिलते हैं, जो हर बीमारी को शरीर से दूर रखते हैं । इस बात को अब आधुनिक विज्ञान भी साबित कर चुका है कि मिट्टी के बर्तनों में खाना बनाने से शरीर के कई तरह के रोग ठीक होते हैं। आयुर्वेद के अनुसार, अगर भोजन को पौष्टिक और स्वादिष्ट बनाना है तो उसे धीरे-धीरे ही पकना चाहिए। भले ही मिट्टी के बर्तनों में खाना बनने में वक़्त थोड़ा ज्यादा लगता है, लेकिन इससे सेहत को पूरा लाभ मिलता है। दूध और दूध से बने उत्पादों के लिए सबसे उपयुक्त हैं मिट्टी के बर्तन। मिट्टी के बर्तन में खाना बनाने से पूरे १०० प्रतिशत पोषक तत्व मिलते हैं। और यदि मिट्टी के बर्तन में खाना खाया जाए तो उसका अलग से स्वाद भी आता है।
⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.
*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.
अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.
संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
⚡ *संख्या कमी झाल्यास..*
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.
*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*
पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
⚡ *१.पपई* ⚡
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
⚡ *२.गुळवेल* ⚡
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
⚡ *३.आवळा* ⚡
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
⚡ *४.भोपळा* ⚡
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
⚡ *५.पालक* ⚡
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
⚡ *६.नारळ पाणी* ⚡
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
⚡ *७ बीट* ⚡
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐
*उष्माघात वाढतोय काळजी घ्या - - - - -*
*शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.*
*उपाय ---*
*१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.*
*२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.*
*३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.*
*४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.*
*५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.*
*६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.*
*७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.*
*८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.*
*९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.*
*१०) प्रत्येक काम सावकाशच करा.*
*११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.*
*१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.*
*१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.*
*१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.*
*१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.*
*१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.*
*१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.*
*# आरोग्य संदेश #*
*पाणी प्यावे आवडीने,*
*आजार पळवा सवडीने.*
: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*
*वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा...📲*
🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
डेंगु ला 48 तासात समाप्त करण्याची क्षमता असणारे होमिओपेथी औषध ...
क्रुपया ह्या माहीतीचा अधिकाधिक प्रसार करा .जर कुणाच्या डेंगुमुळे किंवा इतर तापामुळे प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर
*EUPATORIUM PERFOLIATUM 200 CH*
हे एक अत्यंत प्रभावी औषध आहे .
ह्या औषधाचे 3 किंवा 4 थेम्ब थोड्या साध्या पाण्यात टाकून दर दोन तासाने दोन दिवस द्यावे . सामजिक बांधिलकी साठी डेंगु सारख्या जीवघेण्या आजारा पासून वाचवण्यासाठी ह्या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ..
कुणाला तरी ह्या औषधाची खूप गरज असू शकते ...
सहकार्य करा 💐💐🙏🏻
#ताकपिण्याचेहे८प्रकारचेफायदेजाणून_घ्याच----
"#ताक"
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.
ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .
१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी शेअर करायला विसरू नका.
चला तर मग ताक घ्या.
Save this number ... 18 km away from Valsad (Vagladhra village) there is this cancer hospital where there is no charge for cancer (free) treatment, deliver this message to each of your groups. ..
If you can cure a poor man from your 1 message, give your contribution in this work ... Send this message to another group as soon as possible ...
लेखांक-३१ १०/९/२०१८
रेफ्रिजरेटर ची वास्तविकता
डॉ राजीव दीक्षित ह्यांच्या संशोधनावर आधारित.
फ्रिज चा अविष्कार कुठे व का झाला ते पाहुयात.
युरोप,अमेरिकेत तापमान -४०ते+१५ डिग्रीपर्यंत पर्यंत असतं. तिथे भाज्या,फळे,धान्य वर्षभर पिकत नाहीत. ८-८महिने सूर्यप्रकाशही दिसत नाही.ऊनही पडत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ टिकवण्यासाठीच्या गरजेतून फ्रिजचे संशोधन झाले. जिथे विशिष्ट तापमानात अन्नपदार्थ व औषधांचा साठा करता येईल हा हेतू होता. तसेच तिथे रोज जेवणही बनवत नाहीत. आठवड्यातून एकदाच बनवतात व नंतर गरम करून करून खातात अशी संस्कृती आहे.
फ्रिजमधून १२प्रकारचे CFC विषारीवायु बाहेर पडतात.
फ्रिज व एअर कंडिशनर निसर्गाच्या विरोधात तापमान कमी करतात.त्यामध्ये क्लोरीन, फ्लोरिन व कार्बन हे 3अतिशय विषारीवायू बाहेर पडतात. ह्या तीन वायूंच्या संयोगाने१२प्रकारचे विषारीवायु तयार होतात.फ्रिज मध्ये ठेवलेलं अन्न-पाणी ह्या विषारी CFC वायुंच्या प्रभावामध्ये येते.अन्न झाकून ठेवले तरी ह्या वायूंचा दुष्परिणाम होतोच.हळूहळू ह्या विषाचा परिणाम शरीरावर होतो.
भारतात फ्रिज चा प्रवेश कसा झाला?
अमेरिकन Calvinator कंपनीने फ्रिज भारतात आणला.अमेरिका, यूरोप मध्ये CFC वायूचे प्रमाण खूप वाढले.परिणामी ओझोन कमी झाला. वातावरणात ओझोन योग्य प्रमाणात नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. सूर्यप्रकाशात अतिप्रखर अशी ultraviolet किरणे असतात, जी ओझोन वायूच्या स्तरातून सृष्टिमध्ये प्रसारित होतात त्यामुळे ती सुसह्य होतात. ही अतिप्रखर किरणे प्रत्यक्ष त्वचेवर पडली तर त्वचा जळते,करपते, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. फ्रिज, एअरकंडिशन मुळे CFC वायु मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो. ह्या वायूमुळे ध्रुवीय देशांतील ओझोन कमी झाला. तिथे उष्णता वाढली. बर्फ वितळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढली.पूर येऊ येऊ लागले. CFC चे प्रमाण वाढल्याने पुरसमस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी वातावरणातील CFC चे प्रमाण कमी करण्याचे ठरविले.पण फ्रिज, एअरकंडिशनसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा कमी होउ नये म्हणून त्यांचे आगमन आशियाई देशात झाले.जाहिरातींचा योग्य तो परिणाम भारतीयांच्या मानसिकतेवर झाला व घराघरात देव्हाऱ्याप्रमाणेच फ्रिजसाठी जागा झाली.
परिग्रह अर्थात साठा करणे.परदेशात साठा करणे गरजेचे होते त्यासाठी फ्रिजचा शोध लागला. परंतु संपन्न भारतात तर संपूर्ण वर्षभर दररोज भाज्या,फळे,दूध,पाणी इ.सर्वच अन्नपदार्थ सहज प्राप्त होतात. फ्रिज घरात आल्याने आपणही साठा करू लागलो. अगदी पाणी सुद्धा साठवू लागलो. भाजी आधीच चिरून ठेवू लागलो.मळलेले कणिक ही ठेवू लागलो.सर्वच अन्न दूषित झाले.
वातावरणात ही CFC चे प्रमाण वाढले.ओझोन कमी झाला.उष्णता वाढली. फ्रिजमधील अन्नघटक आपल्याला टवटवीत जिवंत वाटतात.परंतु गाराव्यामुळे पदार्थातील निसर्गतः असलेली ऊर्जा कमी होते.पदार्थातील अग्नीतत्व कमी झालेले असते. पदार्थ जिवंत असल्याचा भास होतो.
अपरिग्रह ही अष्टांगयोगाची एक पायरी आहे. फ्रिजमुळे आपण गरज नसताना अन्नपदार्थांचा साठा करू लागलो. त्यामुळे नकळत दोषांचा साठा शरीरात होऊ लागला व आजार वाढले. थोडेसे अंतर्मुख होऊयात, की खरंच फ्रिजची वास्तविक गरज आपल्याला आहे का? त्यानुसार आपल्या आरोग्यासाठी योग्य पावले उचलूयात.
धन्यवाद,
वैद्य मनिषा शिवाजी निकम
पांचभौतिक आयुर्वेद चिकित्सक,मुंबई.
manisha.nikam1903@gmail.com
ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा ही नम्र विनंती. 🌹 *MR लसीकरण मोहिम* 🌹
""""""""""""""""""""""""""""""""""""""" *MR लसीकरणा विषयीचा* *संवाद राम आणि शामचा* *रामः* अरे शाम मित्रा तुझ्या मुलांना MR ची लस जरुर दे बरं !
*शामः* अरे पण MR लस म्हणजे काय ?
*रामः* अरे MR लस म्हणजे मिझल आणि रुबेलाची या आजारावरची लस.
*शामः* म्हणजे गोवर आणि रुबेला ?
*रामः* हो. गोवर आणि रुबेला.
*शामः* पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?
*रामः* अरे मित्रा गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.
*शामः राम ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?
*रामः* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.
*शामः* ते कसे ?
*रामः* अरे मित्रा शाम, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?
*शामः* अरे राम मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?
*रामः* शाम रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.
*शामः* मित्रा आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?
*रामः* अरे तुझी मुले ज्या शाळेत शिकतात तिथे तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यावस्था केलीआहे.
*शामः* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?
*रामः* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी, नारु, पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अरे शाम, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लससीचा डोस आवश्य द्यावे. *शामः* राम खरोखरच तुला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेस. मित्रा, मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस आवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद मित्रा धन्यवाद ! *प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
सर्वजण मिळून करुया,
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l* """""""""""""""""""""""""""""""""""
श्री वसंत जैतू निमसे.
*आरोग्य सहाय्यक*
ना.प्रा.आ.केंद्र कातकरीपाडा. नवीमुंबई महानगरपालिका ✏✏✏✏✏
*आता हार्ट अॅटॅकची चिंता सोडा*
पहा नविन तंत्रज्ञान
अशा प्रकारची CT अँजिओग्राफी की जिच्याद्वारे heart blocks डायरेक्ट काढले जातात
*जे जे हॉस्पिटल मुंबई* येथे उपलब्ध
५००० रूपये खर्च
विडीओ अवश्य पहा व गरजुं पर्यंत
पोहचवा
कृपया। तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना हि बातमी पटकन पाठवा लगेच ताबडतोब...!महत्वाची माहिती शेर करतांना आनंद होतोय.
*आता हार्ट अॅटॅकची चिंता सोडा*
पहा नविन तंत्रज्ञान
अशा प्रकारची CT अँजिओग्राफी की जिच्याद्वारे heart blocks डायरेक्ट काढले जातात
*जे जे हॉस्पिटल मुंबई* येथे उपलब्ध
५००० रूपये खर्च
विडीओ अवश्य पहा व गरजुं पर्यंत
पोहचवा
कृपया। तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना हि बातमी पटकन पाठवा लगेच ताबडतोब...!महत्वाची माहिती शेर करतांना आनंद होतोय.
⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.
या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.
*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡
रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.
अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡
सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.
संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.
⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**
• डेंग्यू, मलेरियाचा ताप
• अनुवंशिक आजार
• केमोथेरपी
⚡ *संख्या कमी झाल्यास..*
डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.
⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:
• लसूण खाऊ नये.
• अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
• अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
• दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
• सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
• बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.
*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*
पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....
⚡ *१.पपई* ⚡
पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
⚡ *२.गुळवेल* ⚡
गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.
⚡ *३.आवळा* ⚡
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
⚡ *४.भोपळा* ⚡
भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.
⚡ *५.पालक* ⚡
पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.
⚡ *६.नारळ पाणी* ⚡
शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.
⚡ *७ बीट* ⚡
बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐
बुद्धीआणि स्मरणशक्तिवर्धक सुकामेवा
सुकामेवा खाणा-यांनी तो केवळ चव तृप्त करणारा आहे, म्हणून न खाता त्यातील आरोग्यदायी, औषधी गुणधर्म जाणून घेऊन आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आरोग्य तंदुरुस्त राहायला निश्चितच उपयोग होऊ शकतो.
वयपरत्वे किंवा कोणत्याही वयात मेंदूला अत्यावश्यक असलेल्या पोषणमूल्यांचा पुरवठा संतुलित प्रमाणात न झाल्यानं काही काळानं आपल्या बुद्धीवर आणि विशेषत: स्मरणशक्तीवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. अशा वेळी थेट डॉक्टरांना गाठून, त्यांच्या सल्ल्यानुसार किंवा कधी स्वत:च्या मनाप्रमाणे गोळ्या, औषधं आणि टॉनिक्स सुरू करणारे अनेक महारथी आपल्याला सापडतील. परंतु स्वत:च्या मनानं औषधं घेऊन त्यामुळे संभाव्य साइड इफेक्ट्सच्या धोक्याला आमंत्रण का द्यावं? त्यापेक्षा प्राथमिक पातळीवर आणि निसर्गत:च उपलब्ध होणा-या सुकामेव्यातील बदाम, अक्रोड किंवा सुके अंजीर हे प्रकार योग्य प्रमाणात खाल्ल्यास हळूहळू त्याचा सकारात्मक परिणाम साधला जातो. आज आपण अक्रोड आणि सुके अंजीर यांमधील आरोग्यदायी गुणधर्माविषयी जाणून घेऊया.
अक्रोड
सुकामेव्यातील दुसरा क्रमांक देण्याजोगं सुकं फळ आहे. काश्मीरमध्ये या फळाचं अमाप पीक येतं. अक्रोडातही प्रकार असतात. यात कडक पण पातळ साली असलेल्या अक्रोडात इतर प्रकारांच्या तुलनेनं जास्त पोषणमूल्यं असतात. अक्रोडाचं कवच फोडल्यावर आत मिळणा-या गराचा आकार हा मानवी मेंदूसारखाच असतो. आकारातील या वैशिष्टय़ामुळे तो मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अक्रोडातही थोडय़ाफार फरकानं बदामाइतकीच पोषणमूल्यं असतात. अक्रोडात निसर्गत:च बहुमोल असं तेल असतं, जे हृदयाचे स्नायू, पेशींचं संरक्षण करतं, असं वैज्ञानिक संशोधनानं सिद्ध झालं आहे.
स्मरणशक्तीसाठी तर अक्रोड उत्तम खाद्य आहे. परंतु यात भरपूर प्रमाणात मेदजन्य द्रव्यही असल्यामुळे स्थूल व्यक्तींनी आणि ज्यांचं ट्रायग्लिसराइड्स (एल.डी.एल. – वाईट कोलेस्टेरॉल) वाढलं आहे, अशांनी अक्रोड खाण्याचं प्रमाण काटेकोरपणे पाळावं. फोडलेल्या अक्रोडातील गर हा बदामाप्रमाणे पाण्यात भिजवून ठेवून खाल्ल्यास, तो त्रासदायक न होता फायदेशीर ठरतो.
सुकं अंजीर
अंजिराची ओली फळं काही प्रमाणात प्रक्रिया करून सुकवून कडक झाल्यावर, ती नाण्याच्या आकाराप्रमाणे चपटी परंतु थोडी जाडसर राहतात. अंजिराच्या या सुकलेल्या चकत्यांना मधून भोक पाडल्यावर त्या सुतळीसारख्या दो-यांच्या माळेत ओवल्या जातात. अशा माळा आपल्याला कित्येकदा दुकानांमध्ये लटकवलेल्या दिसतात. ही फळं जर पूर्णपणे सुकली नाहीत, तर त्यावर कीण्व (बुरशी) तयार होऊ शकते. सुकवलेले अंजीर चवीला खूप रुचकर लागतात. मधुर रसयुक्त असलेल्या या फळामध्ये उत्तम दर्जाचा तंतूयुक्त पदार्थ असतो. लोह, कॅल्शियम यांच्या मुबलक प्रमाणासह फॉलिक अॅसिड, पॅँटाथोनिक अॅसिड यांसह मॅँगनीज, कोबाल्ट, मॅग्नेशियम आणि झिंक हे ट्रेस एलिमेंट्स असतात. या ट्रेस एलिमेंट्समुळे मेंदूचं कार्य सुरळीत राहतं. स्मरणशक्तीसह आकलनशक्तीही आणि निर्णयक्षमताही दीर्घकालापर्यंत उत्तम राहते. हाडं मजबूत करून, ती ठिसूळ होऊ नयेत यासाठी वर्षभर मिळणारं सुकं अंजीर उपयुक्त आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी आणि दूध पिणा-यांनी नुसतंच दूध (दुधासोबत घेण्यासाठी बाजारात मिळणा-या प्रीझव्र्हेटिव्हज् घालून तयार केलेल्या पावडर घालून) पिण्याऐवजी, दररोज दोन सुके अंजीर दुधात भिजवावे. काही वेळानंतर ते मऊ होऊन दूध शोषून घेऊन फुगतात. मग ते त्यातच कुस्करून दूध प्यावं. बद्धकोष्टतेचा त्रास असलेले, लोहाची कमतरता असलेल्यांना हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. ओल्या अंजिराइतकेच सुक्या अंजिरामध्येही बुद्धिवर्धक आणि स्मरणशक्तिवर्धक गुणधर्म आहेत.
अक्रोड-अंजीर हलवा
साहित्य : १ वाटी अक्रोडाचा चुरा, १ वाटी बारीक चिरलेले सुके अंजीर, एक वाटी मावा, ४-५ चमचे मिल्क पावडर, ४ ते ५ मोठे चमचे साखर, जायफळ आणि वेलची पूड प्रत्येकी अर्धा चमचा, दोन चमचे तूप.
कृती : एका कढईत दोन चमचे तुपावर मावा ५ ते ७ मिनिटं परतावा. मग त्यात अक्रोडाचा चुरा आणि बारीक चिरलेले सुक्या अंजिराचे तुकडे घालून पुन्हा ५ मिनिटं परतावं. त्यात साखर घालून परतताना मिश्रण पातळ होतं. या मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी त्यात मिल्क पावडर घालून ३-४ मिनिटं परतावं. हलवा तयार झाल्यावर त्यात जायफळ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावं.
हे अवश्य करा..
» सुकामेव्याचा कोणताही प्रकार हा नुसताच डब्यात भरून ठेवण्याऐवजी, डीप फ्रिजरमध्ये आणि हवाबंद डब्यात साठवून ठेवावा.
» सुकामेव्यापासून घरगुती पदार्थ तयार करताना, त्यात कोणत्याही प्रकारचा इसेन्स किंवा चांदीचा वर्ख वापरू नये.
डॉ. श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.