ऍड.प्रकाश आंबेडकर हे आदिवासी समाजाच्या सामूहिक हिताविरुद्ध भूमिका घेऊन दलित आदिवासी या सर्वांत शोषित असलेल्या दोन समूहाच्या नैसर्गिक सामाजिक एकजुटीत फूट पाडत आहेत.
👆👆
त्यामुळे आदिवासींनी आदिवासी सामूहिक हिता विरोधी भूमिका घेणाऱ्या मा.ऍड.प्रकाश आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला कडाडून विरोध करणे आता जास्त गरजेचे आहे.
👆👆
तसेच दलित बांधवांनी दलित आदिवासी सामाजिक एकजूट आणखी बळकट व्हावी यासाठी तसेच सामाजिक न्याय या तत्वाला अनुसरून मा.ऍड.प्रकाश आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी समाज विरोधी भूमिकेचा जाहीर निषेध करणे आता जास्त गरजेचे आहे.
👆👆
तब्बल 11 वर्षे अतिशय मेहनत आणि अनेक संदर्भ शोधून जव्हार संस्थनचा हा जाज्वल्य इतिहास 'यशवंत' कदंबरीत आज शब्दातीत झाल्याने 'महादेव कोळी 'राज्याचा एक दैदिप्यमान इतिहास सोनेरी अक्षरात शब्दबद्ध झाला.
आमच्या आणि तुमच्या अंनदाला पारावर राहिला नाही.
मी अत्यन्त निष्ठेने जीव ओतून पुस्तक लिहिले आहे. म्हणजे आदिवासी 'कोळी महादेव' समाजाचे ते भूषण आहे, कारण हा इतिहास एक वेगळी छाप सोडून जातो.या इतिहासाने महादेव कोळी आणि इतर आदिवासी बांधवांची अस्मिता जागृत होणार असून,एक लढवैया जमातीचा इतिहास नक्कीच समाजमनाला अप्रूप वाटेल.त्यामुळे 'यशवंत कादंबरी'आपल्या संग्रही असलीच पाहिजे आणि राजाचा इतिहास आपण वाचून आपले जीवन स्वाभिमानी,त्यागी, जाणिवेने भारून टाकले पाहिजे. समाजाबाबत आपली संवेदना आणि सामाजिक व भावनिक नाळ जोडून ठेवली पाहिजे.
आपण जन्मापासून ते अंत्यकाळ पर्यंत फक्त स्वतःचे पोट भरतो,कष्ट करतो.म्हणून केवळ उदर भरणे एव्हढेच मनुष्य कर्म नसून मेंदू आणि बुद्धी शाबूत ठेवण्यासाठी चांगले विचार, अस्मिता जागविणारे पुस्तके आपण वाचलीत पाहिजेत.
या पार्श्वभूमीवर मी असपणास आवाहन करतो, की जव्हार संस्थांची ही ऐतिहासिक कादंबरी जरूर वाचाच.
या पुस्तकाला एचपीटी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ.भास्कर गिरीधारी यांची अतिशय संवेदनशील प्रस्तावना लाभली आहे. तसेच अनेक मान्यवर जसे महाराष्ट्र टाइम्स चे निवासी संपादक शैलेंद्रजी तनपुरे यांचे आशीर्वाद, तसेच भरत हरणखुरे ,कार्यकारी अधिकारी मुंबई दुदर्शन केंद्र,वरळी यांचेही आशीर्वाद लाभले आहेत. आपण कादंबरी जरूर वाचा, एव्हढीच अपेक्षा बाळगून मी थांबतो.
कादंबरीची किंमत रु.700 / असून प्रकाशन पूर्व ते पुस्तस्क केवळ रु.500/ एव्हढ्याच किमतीला देणार आहोत.रंगीत चित्रे 8, एकूण पाने 382 असून राजाचे रंगीत मुखपृष्ठ, बाईंडिंग दोऱ्याने केल्याने पूर्ण पुस्तक सहजपणे उघडते. धर्मग्रंथ प्रमाणे प्रत आहे, केशरी सूत दोरी लावली आहे.
बाहेर गावीचे वाचक व अभ्यासक,संशोधक यांना मात्र रु.700 / शिवाय पोस्ट खर्च वेगळे चार्जेस पडतील.
कुणी ग्रुप बुकिंग केल्यास आणि प्रत्यक्ष पुस्तके घेऊन गेल्यास केवळ 500रूपयास एक याप्रमाणे पुस्तक विकत मिळेल.
तेंव्हा आजच आमच्या प्रकाशनशी संपर्क साधा.
डॉ. गोपाळ गोपाळ गवारी
मयुरवृत्त प्रकाशन ,मखमलाबाद, नाशिक
मोबा.7387321841(whatsapp no),9545771603.
💥आदिवासींच्या समस्या :-
आदिवासी हे कोणत्याही धर्माचे नाहीत,तर ते मूलनिवासी आहेत.संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासींची चार मुख्य लक्षणे निश्चित करून मान्य केली ती पुढील प्रमाणे आहेत.
१) जगातील कोणत्याही भागात दुसराच मानव समूह, एखाद्या देशात, विभागात, प्रदेशात किंवा क्षेत्रात पोहचला त्यापूर्वी वस्ती करून असलेला समाज म्हणजे आदिवासी होय.
२) वर्चस्ववादी नसलेला समूह म्हणजे आदिवासी होय.
३) सजीव सृष्टीशी एकरूप झालेला, सांस्कृति करित्या वेगळा असलेला समूह म्हणजे आदिवासी होय.
४) स्वताला आदिवासी म्हणून ओळखणार्या मानवसमूहाचे वंशज !
आदिवासींबाबत भारत सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन असला तरी ढेबर कमिशनने व्याख्या करताना,आंतरराष्ट्रीय श्रमिक संघांना अनुसूचित जमातींनाच आदिवासी म्हटले आहे.जागतिक बँकेने भारताच्या संदर्भात अनुसूचित जमातीचे आदिवासी लोक असाच अर्थ होतो, अशी मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघाने १९५७ मध्ये आदिवासींच्या सुरक्षित दस्ताऐवज १०७ वर भारताने १९५८ मध्ये मान्यता देणार्या २७ देशाबरोबर सही केली आहे. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघाने जो १९८९ मध्ये ठराव केला.दस्तऐवज नं १६९ वर भारताने सही करण्याचे नाकारले आहे.तो ठराव सांस्कृतिक,नैसर्गिक साधने व सामूहिक ओळख असे हक्क आदिवासींना देतो.भारतातील आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व न मानण्यामागे जागतिक आदिवासी हक्कांचा जाहीरनामा मान्य करावा लागू नये, हा उद्देश स्पष्ट दिसतो.यालाच अनुसूचित जाती –जमाती आयोगाने आपल्या २९ व्या अभिप्राया मध्ये घटनात्मक संकट असे म्हटले आहे.
जगातील आदिवासी पैंकी २३ टक्के आदिवासी भारतात आहेत. सन १९६१ च्या जनगणने नुसार भारतातील ६.८७ कोटी आदिवासीची नोंद संयुक्त राष्ट्र संघात आहे. सध्या भारतात २०११ च्या जनगणने नुसार ८,४३२६,२४० कोटी लोकसंख्या आहेत.भारतात ८ टक्के लोकसंख्या असली तरी १५% जमिनीवर त्याचा हक्क आहे.परंतु कायदा करून ४० ते ८० टक्के आदिवासीची मान्यता काढून घेण्यात आली आहे.४० ते ५० टक्के आदिवासींना अतिक्रमण ठरवुन असहाय केले गेले.आदिवासीं मधील ८५ टक्के लोक आजही दारिंद्रयरेषे खाली जीवन जगत आहेत.जंगल व तेथील जमीन याचा उपयोग आदिवासींच्या भविष्यांसाठी करून न घेता उद्योगधंद्याना कच्चा माल मिळवून देणारी ती साधने ठरली आहेत.
आज भारत हा आपला देश महासत्ता बनण्याच्या स्वप्न पाहत आहेत.परंतु भारत देशाच्या मुलनिवासी म्हणजे आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्यांचे दिसून येत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारताचे पहिल्या लोकसभेतील भारतीय संविधान निर्मितेचे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन जयपालसिंग मुंडा यांनी भारतीय संविधान मध्ये आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीला भारतीय संविधानात ३४२ कलम तसेच ५ वी अनुसूची व ६ वी अनुसूचीच्या माध्यमातून विशेष अधिकार दिली नसती तर आज ह्या भारत देशातील आदिवासी समाजातील सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकीय परिस्थिति अत्यंत बिकट असती.
भारतीय संविधानात आदिवासी समाजाला संविधानिक अधिकार दिलेली असतांना अजुन ही आदिवासी समाजाची सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकीय प्रगती झाली नाही. कारण आदिवासी समाजातील समस्या हा विषय महत्वाचा आहे.
आदिवासी समाजापुढील असणार्या समस्या :-
१) आदिवासींच्या शैक्षणिक समस्या :
२) आदिवासींच्या आर्थिक समस्या :
३) आदिवासींच्या कुपोषण व आरोग्याची समस्या :
४) आदिवासींच्या स्थलांतरिताच्या समस्या :
५) आदिवासींच्या जल,जंगल,जमिनी बाबतच्या समस्या :
६) आदिवासी शेतमजूर ,बालकामगार,कामगारांच्या समस्या :
७) आदिवासीं महिलांवरील अत्याचारा (बालविवाह) बाबतच्या समस्या :
८) आदिवासी समाजात होणारी घुसखोरी बाबत समस्या :
९) आदिवासी समाजात इतर संस्कृती होणार्या अतिक्रमण बाबत समस्या :
आदिवासी समाजापुढील असणार्या समस्यावर सर्व आदिवासी समाजातील आदिवासी समाजाच्या आरक्षणावर राजकीय पदाचा लाभ घेणारे (ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार) ह्या सर्व लोकप्रतिंनिधी तसेच आदिवासी समाजाच्या आरक्षणावर शासकीय व निमशासकीय नोकरी करणार्या समाजबांधवाने सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासी सामाजिक संघटना व आदिवासी सामाजिक संस्थेला तन, मन, धनाने मदत करून आपले आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रगती करिता योगदान देणे ही काळाची गरज आहे.
आदिवासी नायक ,साप्ताहिक वृत्तपत्र मोबा .९५०३९२१४०६
शब्द अपुरे पडतात *गौरवाला*, शब्द फिके पडतात या *तेजाला*... शब्दाचीही *ताकद* कमी पडते या *वर्णनाला*, अशी *महानता* आहे माझ्या *"भगवान बिरसा मुंडाच्या* नावाला माझ्या सर्व *आदिवासी* बंधु__भगिनीना *🙏जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏* _माझ्या_ व माझ्या *परिवार* कडून *
___जय आदिवासी___
___जय बिरसा___
🏹 जय जोहार
🍀जय राघोजी
🌱जय बिरसा
🏹जय आदिवासी🙏
🍃आदिम सकाळ🍃
🙏जय आदिवासी..!!🙏
एक प्रयत्न बोली संवर्धनासाठी...
( 'डांगाणहुल्या' मासिकाच्या प्रेरणेतून...!!)
ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा...
https://www.facebook.com/groups/192730492660567/
आदिवासी विचार (प्रतिष्ठान) मंच च्या पुढाकाराने आदिवासी संस्कृती,अस्मिता व अस्तित्व यासाठी संपुर्ण सह्याद्री पट्ट्यात अनेक लहान-मोठे मेळावे घेण्यात आले.व दिशाहीन समाजाला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विचारात पाडलं गेलं .त्यानंतर अनेक प्रतिष्ठान,सांस्कृतिक व राजकिय संघटना उदयास आल्या.सर्वच आपआपले उद्देशाने काम करू लागल्या .. आता आदिवासी समाज आपल्या न्याय-हक्काची लढाई लढतो आहे.. विचारधारा पसारली..!! खरं काय नि खोटं काय याचं तात्विक तर्क होऊ लागले. अर्थात नोकरदार,तरुण समाजासाठी वेळ देऊन समाज जागृत करू लागले आहेत..
त्यातील एक मुद्दा म्हणजे भाषा संवर्धन..
डांगाणी/मावळी,कोकणी,पावरा, कातकरी,ठाकरी आदि.भाषा किंवा बोली बोलल्या जातात..
परंतु विशेषतः आदिवासी कोळी महादेव समाज स्वतःला सुधारित समजून गावाकडे तसेच शहरात आपल्याच बांधवांशी मराठी/हिंदी व इतर भाषा मोठ्या ऐटीत बोलतो.आपल्या स्थानिक बोलीला विसरत चालला असुन स्वतःची स्वाभिमानी बोली 'डांगाणी/मावळी' लोप पावत आहे. आयुष्याच्या या असुरक्षित वळणावर आदिवासी संस्कृती उभी असताना काही बुद्धीजीवी लोकं भाषा/बोली संवर्धनासाठी तन-मन-धनाने काम करत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहार, लेखन साहित्यात आपले विचार मांडत असून नव्याने भाषिक चळवळ उभी करत आहेत..
याच भाषिक चळवळीचा एक शिलेदार म्हणून नवीन आदिवासी वर्षापासून मी एक संकल्प करत आहे..
डांगाणी कट्टा या यु-ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून भाषिक चळवळ कशी वृद्धीगत होईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील. यासाठी आपणां सर्वांशी साथ तसेच सल्ले यांची गरज आहे..
डांगाणी कट्टा या यु-ट्यूब चॅनेल वरून खालील गोष्टी प्रदर्शित केल्या जातील.
सर्व साहित्य हे ओरिजिनल डांगाणी/मावळी बोलीत असायलाच हवेत तेव्हा त्यातील माया,जिव्हाळा,प्रेम,सहानुभूती, व भाषेचे माधुर्य व सौंदर्य दिसेल..
√ दृक-श्राव्य स्वरूपातील सर्व ऑडिओ-व्हिडीओ
श्राव्य व दृक्श्राव्य या दोन्हीं स्वरूपात..
•लग्नगीते
•मजेदार जोक्स
•कथा
•संवाद
•मुलाखती
•स्व अनुभव
•वेगवेगळ्या प्रकारच्या डिबेट
•इतर भाषांतील डांगाणी/मावळी अनुवाद
•जाहिराती
•डांगाणी/मावळी भाषेतील भांडण (अश्लील शब्द वगळले जातील)
•चर्चा
•पारावरच्या गप्पा
•आखठी वरच्या गप्पा
•कॉमेडी
•कविता
•शायरी
•प्रँक व्हिडीओ
तसेच इतर अजून बरेच काही..
वरील पैकी आपल्याला कोणताही प्रकारातील माहिती पाठवायची असेल तर
संपर्क साधा-
कॉल/SMS/व्हाट्सअप्प 9049194958
नाव- शंकर विठ्ठल झडे (रतनवाडी)
इन्स्टाग्राम - ratangadtrek11
फेसबुक-shankar.zade@facebook. com/शंकर विठ्ठल झडे/9049194958
ई-मेल- ratangadtrek11@gmail. com
डांगाणी कट्टा यासाठी ऑडिओ-व्हिडिओ एडिटिंग यासाठी सहकार्य करा.
स्क्रीन-प्ले,सहाय्यक, व्यवस्थापक,नियोजक,सदस्य यासाठी संपर्क साधा..
चॅनेल ला subcribe करा.शेयर करा आणि लाईक करा..!!
धन्यवाद..
- शंकर झडे
यशवंत 'कादंबरीची प्रतिक्षा संपली-जव्हारच्या राजश्री राजमान्य मुकणे राजघराणेचा इतिहास जरूर वाचाच:- लेखक डॉ. गोपाळ रामा गवारी
🤓एक सत्य,म्हणता येऊ शकतं
संभाजी महाराजांच्या शरीराची चामडी जसी सोलली असतील
तसीस अवस्था या घडीला याच लेखाची चिरफाड " हिंदू आदि-
वासी करतील शंकाच नाही.